राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. सरकारवर ८ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. सरकारने घोषणा केलेल्यांची कार्यवाही अद्याप बाकी आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विभागातील भ्रष्टाचार्‍यांना सरकारने संरक्षण दिले आहे…

Claim Ajmer Dargah As Shiva Temple : अजमेरचा दर्गा हे शिवमंदिर आहे; आम्ही ते परत घेऊ ! – अखिल भारतीय हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता

भारतातील वादग्रस्त मशिदी आणि दर्गे यांचे सर्वेक्षण करून तेथे पूर्वी मंदिरे असल्यास ते हिंदूंना सोपवण्यासाठी आता केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !

शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ !

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात ८०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, तर १५ सहस्रांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे.

MEA Spokesperson Randhir Jaiswal : सार्वजनिक टिपण्यांबद्दल सावध रहा अन्यथा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो !

भारतासमवेतचे संबंध चांगले ठेवण्याचा बांगलादेशाचा कोणताही प्रयत्न नाही, उलट तो भारताला चिथावणीच देत आहे. असे असतांना भारत आत्मघाती गांधीगिरी का करत आहे ?, असाच प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !

मंदिरांच्या भूमीचे बेकायदेशीर हस्तांतर टाळण्यासाठी न्यायालयाचा आदेश आणि शासन निर्णय यांची काटेकोरपणे कार्यवाही करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांची भूमी बेकायदेशीररित्या बळकावल्यास गुजरातप्रमाणे १४ वर्षांची शिक्षा देणारा कायदा करण्याचीही मागणी

यंदा ३ सहस्र ५०० लालपरी बसगाड्या एस्.टी.च्या ताफ्यात भरती होतील !

वर्ष २०२५ मध्ये अनुमाने ३ सहस्र ५०० नवीन साध्या लालपरी बसगाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भरती करण्यात येतील, अशी घोषणा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

तेल्हारा (अकोला) येथील श्री बालाजी संस्थानच्या भूमीचा गैरव्यवहार उघडकीस !

धार्मिक स्थळांच्या भूमींच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मंदिरे सरकारीकरणमुक्त केली पाहिजेत !

राज्यातील विविध महामंडळांचे ३ सहस्र ५०० अहवाल प्रलंबित, १५ महामंडळे नावापुरतीच !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केलेल्या निष्क्रीय महामंडळाविषयी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडून स्वीकृती !

बांगलादेशातील हिंदूंवरील अन्‍यायाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घ्‍यावी ! – उद्धव ठाकरे

बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार होत आहेत. इस्‍कॉनचे मंदिर जाळण्‍यात आले. त्‍यांच्‍या प्रमुखांना अटक झाली, तरीही केंद्र सरकार गप्‍प आहे. हिंदूंवर अत्‍याचार होऊनही केंद्र सरकार गप्‍प आहे.

‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल होणार ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल करण्‍यात येतील, तसेच प्रतिमहा २० सहस्र रुपये सन्‍मान निधी देण्‍याच्‍या शासन निर्णयावर येत्‍या आठवड्यात कार्यवाही करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.