Protest In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचे पाकिस्तान आणि त्याचे सैन्य यांच्या विरोधात आंदोलन
आंदोलकांचे नेते अमन यांनी सांगितले की, हे आंदोलन चालूच राहील. हे आंदोलन शेवटी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपर्यंत पोचेल.
आंदोलकांचे नेते अमन यांनी सांगितले की, हे आंदोलन चालूच राहील. हे आंदोलन शेवटी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपर्यंत पोचेल.
काश्मीरमधील मुसलमान जनतेवर भारतीय सैन्य आणि सरकार अन्याय करते, अशी ओरड करणार्या भारतातील उपटसुंभांना आता पाकव्याप्त काश्मीरमधील या हिंसाचाराविषयी जाब विचारा !
सरकारी भूमीवर अवैध इमारत उभी राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ? या अवैध बांधकामाला उत्तरदायी असलेल्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
एका पाकिस्तानी महिलेच्या नावाने आलेल्या फेसबुकवरील ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आणि पैशांच्या आमिषाला बळी न पडता या तरुणाने देशद्रोह करण्यास स्पष्ट नकार दिला. पैशांच्या बदल्यात सीमाभागातील भारतीय सुरक्षा दलांच्या ठाण्यांची आणि हालचालींची छायाचित्रे पाठवण्यास त्याला महिलेने सांगितले होते.
असे भारत किती वर्षे फेटाळत रहाणार आहे ? भारताने पाकच्या नियंत्रणातून काश्मीर मुक्त करण्यासह पाकचे अनेक तुकडे करण्यासाठी आता प्रयत्न केला पाहिजे !
मदरसे आतंकवादाची केंद्रे बनल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे देशातील मदरशांवर बंदी घालणेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य ठरेल !
बलपूर्वक धर्मांतर करणार्या धर्मांधांवर पोलिसांनी काय कारवाई केली ?, हेही जनतेला कळले पाहिजे !
हमजा बुरहान दीर्घकाळापासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे सक्रीय होता. भारत सरकारने वर्ष २०२२ मध्ये हमजा याला आतंकवादी घोषित केले होते.
आतंकवाद्याच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे त्याच्या पुढील अन्वेषणातून समोर येईलच, परंतु ज्याप्रकारे इस्लामी जिहादच्या नावाखाली अशांचा ‘ब्रेनवॉश’ केला जातो, ज्याप्रकारे त्यांना अल्लाचे राज्य (‘दारुल इस्लाम’चे राज्य) आणण्यासाठी प्रशिक्षित केले जाते, त्याअर्थी हा आतंकवादी खोटे बोलत असेल, असे एखाद्या काफिर इस्लामी अभ्यासकाला वाटल्यास चूक ते काय ?
कुठलीही गुन्हेगारी पोलिसांच्या छुप्या पाठिंब्याविना चालत नाही, असेच जनतेला वाटत असते, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्कर कार्यरत असतांना पोलीस काय करत होते ? हेही जनतेला ठाऊक असणारच !