वसंत मोरे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा !

माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून वागणुकीवर आक्षेप घेतले जात होते. अशा ठिकाणी न राहिलेलेच बरे, असे वसंत मोरे यांनी १२ मार्चला मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

मोदी पंतप्रधान नसते, तर बंगाल बांगलादेशात गेला असता ! – आचार्य प्रमोद कृष्णम्

पंतप्रधान मोदी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत नसते, तर बंगाल बांगलादेशमध्ये गेला असता, असे विधान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी पत्रकार परिषदेत येथे केले.

Islam Sinicisation : शिनजियांगमध्ये आतंकवाद अजूनही अस्तित्वात असल्याने इस्लामचे चिनीकरण अपरिहार्य आहे ! – चीन

चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही.

इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. 

Code of Ethics for OTT : ओ.टी.टी.वरील अनैतिकतेचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करा ! – उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’

भारताने आपल्या सांस्कृतिक सार्वभौमत्वावर ठाम रहाण्याची आणि आपली परंपरागत मूल्ये जपण्याची वेळ आली आहे.

Ajmer Sharif On CAA : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुसलमानांचे नागरिकत्व जाणार, हा अपप्रचार !

काशी आणि मथुरा येथे हिंदूंची मंदिरे होती. त्यामुळे ती हिंदूंना देऊन टाकावीत, असे आबेदीन यांनी स्पष्टपणे मुसलमानांना म्हणणे अपेक्षित आहे !

IT Freezed Congress BankAccounts : आयकर खात्याने आमची बँक खाती गोठवली ! – काँग्रेसचा आरोप

आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने काँग्रेसची खाती गोठवण्यावरील बंदी उठवली आहे. या आदेशाच्या एक घंटा आधी काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप केला होता.

अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘यापुढे भाजपसाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहे. भाजपमध्ये मी कुठल्याही पदाच्या लालसेने आलेलो नाही.

मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा इतिहास महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

महाराष्ट्राबाहेर मराठा साम्राज्याच्या झालेल्या विस्तार पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. लवकरच हा इतिहास प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवणार ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विश्व हिंदु परिषद

‘पूर्वी ख्रिस्त्यांकडून धर्मांतराच्या काळात गोव्यातील मंदिरे तोडली गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे भारतात कुठल्याही मंदिरांच्या संदर्भात उपलब्ध नाहीत. गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या दृष्टीने हिंदु समाजाने पुढे येण्याचा हा भाग आहे.’