Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
प्रशासन देवतांच्या मूर्तींच्या संदर्भातील कुठलाही निर्णय धर्माचार्यांना विचारून का घेत नाही ? अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात त्यांचा असा मनमानीपणा करण्याचे धाडस झाले असते का ?
देशातील इंधनाची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १३ जून या दिवशी १०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता देण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ची विचारधारा काँग्रेसशी मिळती-जुळती असल्याच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या विधानावर बोलतांना दीपके म्हणाले, ‘‘आमची प्रेरणा मोहनदास गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि क्रांतीकारक भगतसिंह हेच आहेत आणि हीच आमच्या पक्षाची मूळ विचारधारा आहे.’’
महावितरणच्या संचालिका सौ. नीता केळकर म्हणाल्या की, प्रस्तावित विकास योजनेतून ३३ के.व्ही. रिंग मेन वाहिनीचे नेटवर्क सिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक उपकेंद्रासाठी वीजपुरवठ्याचे २ पर्याय उपलब्ध होऊन नागरिकांना खात्रीशीर वीज मिळण्यास साहाय्य होईल.
इराणकडे अण्वस्त्रे असती, तर इस्रायलचे अस्तित्वच राहिले नसते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी येथे केले.
प्रा. के.एस्. भगवान यांच्या प्रभु श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवर श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या निधीचा आणि मंदिर न्यासाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे या निधीमध्ये टक्केवारी खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सडेतोड स्पष्टीकरण श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक असून त्यासाठी भारत देश ‘हलाल’मुक्त झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत केले.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके पालटली जात आहेत, अशी माहिती ‘बालभारती’च्या संचालिका अनुराधा ओक यांनी पत्रकार परिषदेत दिली.