शरद पवार गट राज्यशासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणार !
पुढील ३ मासांत या नेत्यांनी आपापल्या भागांचा दौरा करून त्याविषयीचा अहवाल पक्षाला सादर करावयाचा आहे
पुढील ३ मासांत या नेत्यांनी आपापल्या भागांचा दौरा करून त्याविषयीचा अहवाल पक्षाला सादर करावयाचा आहे
रशिया-युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, शांततेसाठी ते काहीही करण्यास सिद्ध आहेत.
लिपिकाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणे यावरून भ्रष्ट वृत्ती किती प्रमाणात मुरलेली आहे, हे लक्षात येते ! अशांवर कठोर कारवाई करून बडतर्फ करायला हवे ! फसवणूक केल्याप्रकरणीची सर्व रक्कम सव्याज वसूल करायला हवी !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पतंप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर केले स्पष्ट !
कुठल्याही परिस्थितीत मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणारच, असा निर्धार विश्व हिंदु परिषदेने केला.
पुढील वर्षी हे पुरस्कार राजधानी देहलीत देण्यावर राज्यशासनाने विचार करावा. याने ‘माय मराठी’ला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होऊ शकेल !
आज लोकसंख्येच्या असंतुलनामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आहे. हे असंतुलन अनेक समस्यांना जन्म देणारे ठरत आहे. विलंबाने विवाह करणे आणि ‘करिअर’च्या (उज्ज्वल भविष्याच्या) भ्रामक कल्पनेमुळेही हिंदु दांपत्यांना मुले कमी होत आहेत. यासह हिंदूंची घटती लोकसंख्या देशासमोरसुद्धा मोठी समस्या आहे.
आज केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील नव्हे, तर श्रीलंका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या अनेक देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर भेदभाव, बळजोरीने धर्मांतर, सामाजिक आणि आर्थिक त्रास दिला जात आहे…
तेथील सगळे जिवंत बाँब आणि शस्त्रास्त्रे आम्ही निष्प्रभ करू. तिथल्या पडक्या इमारती पूर्ण पाडून तिथे नवीन आर्थिक विकासाची पायाभरणी करायला हवी. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. आपण काहीतरी वेगळे काम करायला हवे.
देशभरात, तसेच राज्यात १ कोटी ते ८० लाख एवढ्या प्रचंड प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे. गुन्हेगारी, सर्व प्रकारचे जिहाद यांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे.