व्यापार्‍यांनी संघटित होऊन ‘हलाल जिहाद’चे संकट रोखावे ! – श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आज हलाल अर्थव्यवस्था केवळ ८ वर्षांत ३ ट्रिलीयनपर्यंत गेली ! भारताच्या अर्थव्यवस्थेला ही संख्या गाठण्यासाठी ७५ वर्षे लागली. मोठ्या प्रमाणात हलाल अर्थव्यवस्थेचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत झाला. हे असेच चालू राहिले, तर . . . !

मध्यप्रदेश येथील मंदिरांत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन !

मध्यप्रदेशातील उज्जैन आणि मंदसौर येथील २ प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय उत्सव तिथीनुसार साजरा केला जातो. ही परंपरा ४५ वर्षे जुनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला हा अनोख्या स्वरूपातील उत्सव गतवर्षीही मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.

वैभवशाली राष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना स्पष्ट करणारी यजुर्वेदातील प्रार्थना !

यजुर्वेदामध्ये देशाच्या पराधीनतेवरील उपाय दिलेला आहे. त्यामध्ये खर्‍या अर्थाने वैभवशाली राष्ट्र निर्माण व्हावे, याकरता प्रार्थना करण्यात आली असून तशी परिस्थिती भारतात त्या वेळी होती.

स्वातंत्र्यासाठी भारताबाहेर जाऊन सैन्य उभारण्याचे अद्वितीय कार्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस !

भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी भारतात आणि विदेशात संघर्ष केला. भारतात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष चालू असतांना विदेशात जाऊन लढा उभारणे मोठे जोखमीचे काम होते. अशा वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाग येथे पाहूया.

देशबांधवांनो, राष्ट्रभक्त असाल, तरच तुम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे !

आज आपण उपभोगत असलेले राष्ट्राचे स्वातंत्र्य आपल्याला कुणी दान म्हणून दिलेले नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्राच्या सीमेवर लढणारे सैनिक यांचे रक्त अन् घाम यांच्या सिंचनातून ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे !

भारताचा खरा इतिहास युवा पिढीला सांगणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

देशात पुन्हा भाषा, प्रांत भेद निर्माण केला जात आहे आणि आपण त्याला बळी पडत आहोत. हे टाळण्यासाठी देशाच्या इतिहासाचे पुनर्विलोकन करून ते तरुण पिढी पुढे मांडणे आवश्यक आहे. त्यातून स्वातंत्र्यासाठी आपण किती अभूतपूर्व मूल्य मोजले आहे, हे देशातील युवा पिढीला कळेल.

श्रावणमास, त्यातील सण, व्रते आणि उत्सव !

श्रावण मासात संयमाने आणि नियमपूर्वक जो एकभुक्त व्रत करतो आणि प्रतिदिन भगवान शिवाला अभिषेक करतो, तो स्वतःसुद्धा पूजनीय होऊन जातो अन् कुळाची वृद्धी करतांना त्याचे यश आणि गौरव वाढतो.

गुरुतत्त्व आणि राष्ट्रहित !

कठोर प्रयत्न करून गुरुकृपा संपादन केलेल्यांविषयीची शेकडो उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेऊन शिष्योत्तम म्हणजेच स्वतः सक्षम भक्त बनून राष्ट्रासाठी समर्पित होता यावे, यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुचरणी प्रार्थना करून त्यांच्या कृपेस पात्र होऊया !

आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !

‘समाजावरील अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे; मात्र त्यात सार्वजनिक संपत्तीची हानी करणे, बंद पाळणे, बस-रेल्वे पेटवून देणे इत्यादी विध्वंसक कृत्यांमुळे राष्ट्राचीच हानी होते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनांतून राष्ट्राची हानी करू नका !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

तरुणांनो, उठा आणि देशसेवेसाठी सिद्ध व्हा !

छोट्याशा संकटाला नका घाबरू ।।
क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करू ।।
देशसेवेचे व्रत न जाई व्यर्थ ।।
तरुणांनो, उठा जागे व्हा आणि करा जीवन सार्थ ।।