गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक एक बद्ध जीव दुसर्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !
गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक एक बद्ध जीव दुसर्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !
गुरूंचा प्रश्न, इच्छा आणि आज्ञा एकत्र असते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या कार्यक्रमात झालेली स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पाहून साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. ऋतुजा दासी यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वतःच्या इमारतीत स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली होती.
सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची सेवा करतांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !