जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वैदिक सनातन धर्म आणि भारत यांचे महत्त्व !

जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वैदिक सनातन धर्म आणि भारत यांचे महत्त्व !

‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’, म्हणजेच (सनातन) धर्मामुळे राष्ट्र विजयी होते.’ याच अनुषंगाने ‘धर्म आणि राष्ट्र यांचे अस्तित्व एकमेकांवर कसे अवलंबून आहे’, तसेच मनुष्यजीवनाचे महत्त्व यांविषयी ऊहापोह करणारा हा लेख !, आजचा हा अंतिम भाग.

राष्ट्र महान बनवण्यासाठी आधी स्वतः महान बनणे आवश्यक !

राष्ट्र महान बनवण्यासाठी आधी स्वतः महान बनणे आवश्यक !

अन्न आणि पाणी हे जरी आपण पैसे मोजून विकत घेत असलो, तरी वाया घालवण्याचा आपल्याला अधिकार नाही

हिंदुत्वाची भगवी पताका फडकत ठेवण्यासाठी पुष्कळ सहन करावे लागते ! – ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील, वासकर फड, पंढरपूर.  

हिंदुत्वाची भगवी पताका फडकत ठेवण्यासाठी पुष्कळ सहन करावे लागते ! – ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील, वासकर फड, पंढरपूर.  

सीमेवरील सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. कुटुंबातील स्त्रियांचा त्याग महत्त्वाचा आहे. त्यांचा सन्मान आपण राखला पाहिजे. स्त्रिया समाधानी असतील, तर कुटुंबात चांगले वातावरण निर्माण होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात युवकांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे सहभागी व्हायला हवे ! – गोविंद भारद्वाज, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात युवकांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे सहभागी व्हायला हवे ! – गोविंद भारद्वाज, हिंदु जनजागृती समिती

रत्नदुर्गाच्या महाद्वाराजवळील हनुमंताचे दर्शन आणि नामजप करून या मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेत गडाची स्वच्छता करण्यात आली.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा !

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा !

राष्ट्रीय जीवनात धर्म प्रतिष्ठापित व्हावा, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करावी लागेल.

प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !

प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !

सात्विकता हे प्रमाण मानून जीवन जगणे, हा विषय त्यांना पुष्कळ भावला. आश्रमातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा यांविषयी त्यांना अप्रूप वाटले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येक महिन्याला एकत्र येण्याचा निर्धार !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येक महिन्याला एकत्र येण्याचा निर्धार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे गुरुपौर्णिमेनंतर झालेल्या आढावा बैठकीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक ! – सौ. रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्षा

समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक ! – सौ. रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्षा

समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्या भरकटत चाललेल्या पिढीला धर्माचरण आणि धर्मपालन यांच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर वारंवार आघात होत आहेत. त्यामुळे स्वसंरक्षण आणि धर्मरक्षण यांमुळेच आपले रक्षण होणार आहे, असे मार्गदर्शन येथील माजी नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह साधना करणे आवश्यक ! – डॉ. आनंद भुसारी

प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह साधना करणे आवश्यक ! – डॉ. आनंद भुसारी

मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या डॉ. आनंद भुसारी यांचा सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, ‘‘पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण, विभक्त कुटुंबपद्धत, भ्रमणभाषचा अतिवापर यांमुळे व्यक्ती स्वतःच्या रक्षणासाठी काय करायचे, हे विसरून गेली आहे.

प्रत्येक नागरिकाने सैनिक बनणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

प्रत्येक नागरिकाने सैनिक बनणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

अभूतपूर्व प्रतिसादात सातारा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी १ सहस्र २०० जिज्ञासूंची उपस्थिती !