जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वैदिक सनातन धर्म आणि भारत यांचे महत्त्व !
‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’, म्हणजेच (सनातन) धर्मामुळे राष्ट्र विजयी होते.’ याच अनुषंगाने ‘धर्म आणि राष्ट्र यांचे अस्तित्व एकमेकांवर कसे अवलंबून आहे’, तसेच मनुष्यजीवनाचे महत्त्व यांविषयी ऊहापोह करणारा हा लेख !, आजचा हा अंतिम भाग.