सर्वांनी एकत्र येऊन आणि संकल्प करून सनातन धर्माचा प्रचार करायला हवा ! – श्री चण्डालङ्कारा संबागमन्नार रामानूज जीयर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय संन्यासी संगम

सर्वांनी संघटितपणे सनातन धर्माच्या प्रचाराचा संकल्प करून कृती केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ लवकरच स्थापन होईल !

Delhi High Court Slams GOOGLE : देहली उच्च न्यायालयाने ‘गूगल’ला फटकारत बजावली नोटीस !

सुनावणीच्या आरंभी वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी युक्तीवाद करतांना म्हटले की, गूगलने कोणतीही पूर्वसूचना न देता याचिकाकर्त्याचे (सनातन संस्थेचे) ५ अ‍ॅप्स निलंबित केले, जे ‘आयटी नियम, २०२१’चे उल्लंघन आहे.

हिंदु धर्माच्या उत्कर्षासाठी प्रत्येक हिंदु मुलावर मौजीबंधन संस्कार करणे आवश्यक !

धर्मशिक्षणाचा प्रारंभ व्रतबंध संस्कारांनी, म्हणजेच मौजी बंधनाने झाली पाहिजे. ८ वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे मौजीबंधन झाले पाहिजे अन् त्यांना न्यूनतम १ वर्ष धर्मशिक्षण दिले पाहिजे…

मंदिरे भक्‍तांच्‍या नियंत्रणात आली, तरच मंदिर संस्‍कृतीचे रक्षण होईल ! – श्री श्री अभिनव शंकर भारती महास्‍वामीजी, कूडली शृंगेरी महासंस्‍थान, कर्नाटक

ब्रिटीश शिक्षण कायद्याने गुरुकुल शिक्षण रहित करण्‍यात आले. परिणामी आतापर्यंतच्‍या सर्व पिढ्या धार्मिक ज्ञानापासून वंचित राहिल्‍या. त्‍यामुळे आज धर्मांतर, देवतांचा अपमान आणि हिंदूंमध्‍ये अभिमान नसणे अशा समस्‍यांना तोंड द्यावे लागत आहे.

शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे सोलापूर येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ !

‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्‍वस्तांनी घेतला होता.

Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : १०८ मंदिरांत मिळणार धर्मशिक्षण, तर ९८ मंदिरांत वस्रसंहिता लागू करणार !

केवळ अहिंदू नव्हे, तर ‘सेक्युलॅरिझम’ची (निधर्मीवादाची) विचारधारा बाळगणार्‍या प्रत्येकाचा हिंदु धर्माला धोका आहे. ‘सेक्युरिझम’च्या नावाखाली हे हिंदूंच्या प्रार्थनास्थळांचे महत्त्व न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बॉलीवूड आणि ‘ओटीटी’ यांच्या माध्यमातून वाढत्या अश्लीलतेला रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानात आलेले अनुभव अन् त्याला मिळालेला प्रतिसाद

आपल्या येथील महाविद्यालये ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’, ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ होऊ नयेत, यासाठी सर्वांनी  संघभावाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

श्राद्धाऐवजी अन्य कर्म केले, तर तिथे श्राद्धाचे पुण्य लाभणार नाही !

श्राद्धाऐवजी अनाथाश्रमाला वगैरे पैसे दिले, तर अन्नदानाचे पुण्य लाभते; पण श्राद्धाचे पुण्य १०० टक्के लाभणार नाही. ‘याऐवजी ते करूया’, हे चुकीचे आहे…

स्वच्छतेमागील शास्त्र विशद करणार्‍या अनुभूती

‘धर्मशास्त्राप्रमाणे वास्तु किंवा खोली येथील केर बाहेरच्या दिशेने झाडणे अपेक्षित आहे’, हे शास्त्र किती योग्य आहे’, ते माझ्या लक्षात आले.

सांगली जिल्ह्यात ७९ गावांत ‘एक गाव एक गणपति’ !

समाजाची सात्त्विकता दिवसेंदिवस अल्प होत असल्यामुळे उत्सवांमधील गैरप्रकार वाढत आहेत. समाजाला  ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना समजण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !