देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे ?
काही देवळांत गाभार्यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्यात जातांना गाभार्याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्यात जावे.
काही देवळांत गाभार्यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्यात जातांना गाभार्याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्यात जावे.
नसलेल्याचे चिंतन करणे, म्हणजे ‘अतिचिंता’ आणि असलेल्याचे चिंतन करणे, म्हणजेच ‘निश्चिंतता’ होय; पण ‘आहे’ आणि ‘नाही’ या दोन्ही भावांचे चिंतन करणे सोडून दिल्यावर न भजतांही भजन घडते.
‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.
हिंदूंचे शत्रू फार पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ एकजुटीने कार्य करत राहिले, तर हिंदु राष्ट्राच्या या कार्यात निश्चितपणे यशस्वी होऊ.
बळीराजाच्या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे शरणागती !
सनातन संस्थेचा कोणत्याच गुन्ह्यात सहभाग नसल्याचे भारतीय न्यायालयांच्या निकालांतून वेळोवेळी स्पष्ट झालेले असतांना गूगल असे कोणत्या आधारावर म्हणत आहे ? हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !
सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी वसुबारसच्या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करूया !
मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.
धर्म व्यापक आहे. त्याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्यालाही पाप लागते.
कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाने वज्रमंडळात रासोत्सव साजरा केला’, असे श्रीमद़्भागवतात म्हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो.