Liquor Factory Raid : बनावट दारूच्या विक्रीच्या प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाच्या माजी आमदाराला अटक
असे नेते असणार्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !
असे नेते असणार्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !
राज्यातील दागिन्यांच्या दुकानांत आता हिजाब, नकाब (चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र) आणि बुरखा (संपूर्ण शरीर झाकण्याचे वस्त्र) घालून येणार्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय ‘बिहार ज्वेलर्स असोसिएशन’ने घेतला.
हिजाबच्या नावाखाली केवळ आतंकवाद फोफावत आहे. आतंकवादी आक्रमणे करून आतंकवादी हिजाब घालून पळून जातात. ज्यांना हिजाब घालायचा आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे.
‘धर्मांध मुसलमान भाजपला मते देत नाहीत आणि देणारही नाहीत’, हे जगजाहीर असतांना भाजपने त्यांच्याऐवजी हिंदूंसाठी भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !
लालूप्रसाद यादव यांना यापूर्वीच काही घोटाळ्यात शिक्षा झालेली असतांना त्यांना जामीन मिळाला आहे. असे असले, तरी जनतेच्या दृष्टीने त्यांची प्रतिमा काय आहे, हे जगाला ठाऊक आहे !
काँग्रेसने लोकशाही वाचवली कि खुनी राजकारणाला जन्म दिला ?
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! या देशातच नव्हे, तर संपूर्ण जगातच हिंदूंच्या इतके धर्मनिरपेक्ष कुणीच नाही. हिंदू धर्मनिरपेक्ष असल्याने आज भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मुसलमान येथे सुखेनैव रहात आहेत.
प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे; मात्र न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला, तर मुसलमान तो स्वीकारणार आहेत का ? श्रीरामजन्मभूमीचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यानंतर ते अद्यापही मनापासून तो स्वीकारत नाहीत, असेच वेळोवेळी दिसून येते !
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे पूर्वी आमदार होते, हे त्यांना निवडून देणार्यांना लज्जास्पद ! अशा प्रकारची विधाने करणार्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
स्वत:च्या वक्तव्यांशीच निष्ठा न ठेवणारे राजकीय नेते कधीतरी देश आणि जनता यांच्याशी एकनिष्ठ राहू शकतील का ?