राष्ट्रीय जनता दलाने शवपेटीशी केली नवीन संसद भवनाची तुलना !
विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !
विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !
राजदच्या नेत्याने ब्राह्मणद्वेषातून केलेले विधान ! अशी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्या राजकारण्यांना हिंदूंनी ते मिळतील तेथे जाब विचारावा !
आरजेडी पर प्रतिबंध लगाओ !
हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !
धर्माच्या आधारावर सरकारी कर्मचार्यांना सूट देणे, हे धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत बसते का ? धर्मनिरपेक्षतावाले आता गप्प का ? कि त्यांनाही सरकारचा हा निर्णय मान्य आहे ?
देशातील राजकारणी किती भ्रष्ट असतात, हे लालूप्रसाद यादव यांच्या एका उदाहराणावरून लक्षात येते ! देशातील प्रत्येक भ्रष्ट राजकारण्याकडे किती पैसे असतील याची कल्पनाच करता येत नाही !
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
बहुतांश राजकीय पक्ष ‘यापूर्वीच्या व्यवस्थेमुळे समान न्याय मिळाला नाही आणि आम्हीच यांचे कसे खरे कैवारी आहोत’, असे भासवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक गोष्टीतून राजकीय लाभ कसा होईल ?, याच्याशीच त्यांचा स्वार्थ जोडलेला असतो.
जगदानंद सिंह यांनी कधी श्रीरामजन्मभूमीवर धार्मिक द्वेषातून श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली, त्या विषयी तोंड उघडले आहे का ? या बाबरीची पाठराखण करणारे धर्मांध या देशात अद्यापही असतांना त्यांच्याविषयी कधी तोंड उघडले आहे का ?
भारत हा मुसलमानांनी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांनी केले आहे.