Bulldozer Action Mhow (MP) : प्रशासनाने मशिदीजवळील १०० हून अधिक अतिक्रमणे बुलडोझरद्वारे पाडली !
प्रशासनाने हिंदूंवर आक्रमण होण्याची वाट न पहाता जेथे जेथे अतिक्रमणे आहेत, त्यांवर युद्धपातळीवर कारवाई केली पाहिजे !
प्रशासनाने हिंदूंवर आक्रमण होण्याची वाट न पहाता जेथे जेथे अतिक्रमणे आहेत, त्यांवर युद्धपातळीवर कारवाई केली पाहिजे !
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा निर्णय
इस्लामच्या विरुद्ध कथित आक्षेपार्ह टिपणी केल्याचे सांगत पोलीस ठाण्याला घातला घेराव !
सिंधू नदीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या कालव्यांना केला विरोध
असे केवळ संत अथवा संन्यासी असलेला शासनकर्ताच म्हणू शकतो, अन्यांमध्ये अशी धमक नाही ! असे संत शासनकर्ते सर्वत्र लाभले, तर या देशात रामराज्य आल्याविना रहाणार नाही !
व्यक्तीने आक्रमण केल्यावर जर कायद्यानुसार त्याला शिक्षा होत असेल, तर भटक्या कुत्र्यांना शिक्षा का केली जात नाही ? कुत्र्यांमुळे प्राण जाणार असतील, तर अशा कुत्र्यांना ठार मारणेच आवश्यक आहे, याविषयी सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे !
बंगालचे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची माहिती
खलिस्तानवाद्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्याचा हा परिणाम आहे का ?
काँग्रेसचे सरकार म्हणजे मोगलांचे सरकार असल्याने याव्यतिरिक्त ते काय करणार ? अशांना निवडून देणारे हिंदू आत्मघात करत आले आहेत आणि पुढेही करत रहाणार आहेत. त्यामुळे ही स्थिती थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
गेल्या ७८ वर्षांचा इतिहास पाहिल्यावर तरुणांचाच नाही, तर आबालवृद्धांचाही राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. भविष्यात जनतेने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !