विविध विचारसरणींच्या दृष्टीने हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात, तर हिंदु धर्मातील विचार पृथ्वीवरील आणि मृत्त्यूत्तर जीवन सुखी कसे करायचे आणि शेवटी ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, यांसंदर्भात असतात.’

दैनिक सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक रौप्यमहोत्सव वर्धापनदिन

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मार्च या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा करा !

‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या (‘बेल’च्या) दीप राज चंद्रा नावाच्या कर्मचार्‍याला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

संपादकीय : सुनीता विल्यम्स यांनी रचलेला नवा इतिहास ! 

सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात जाऊन केलेले अमूल्य वैज्ञानिक संशोधन, हे त्यांचे उच्च समर्पण दर्शवते !

धर्मांधांचा उन्मत्तपणा !

वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘बीसीसीआय’च्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या) कणखर धोरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान या देशांत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही.

जरासंधाचे उदात्तीकरण भोवणार का ?

योगेश्वर भगवान गोपालकृष्ण यांचा परमशत्रू ज्याला भीमाने मल्ल युद्धात ठार मारले होते, दुष्ट दुराचारी कंसाचा सासरा, १०० राजांचा बळी देण्याची सिद्धता करणारा अत्यंत क्रौर्याने वागणारा असा जरासंध !

मंदिरांवर आक्रमण झाल्यावर कृती करणारे पोलीस नकोत, तर आक्रमण होण्यापूर्वीच कृती करणारे पोलीस हवेत !  

अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात ५ भाविकांवर हरियाणातील यमुनानगर येथील रहिवासी असणार्‍या झुल्फान नावाच्या तरुणाने लोखंडी सळईने आक्रमण केले. ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाच्या साहाय्याने झुल्फान याला पकडून पोलिसांच्या हातात देण्यात आले.

संधी कुणाशी करावी ? आणि ती अयोग्य लोकांशी केल्याने होणारे दुष्परिणाम !

‘ज्या दोन पक्षांमध्ये भांडण, मतभेद आणि संघर्ष, असे काही असते. त्यात कुणा एकाचा पूर्ण पराभव आणि दुसर्‍याचा संपूर्ण विजय होण्याची शक्यता नसते. तेव्हा उभयपक्षी काही अटी घालून त्या मान्य करून जी तडजोड केली जाते

कथित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला चाप लावून मोठी धर्महानी रोखली !

पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदु धर्माविरोधातील मोठ्या आघाताच्या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ एका योद्ध्यासारखा पाय रोवून उभा राहिला. हिंदूंपर्यंत विषय पोचवणे