आपण नक्की कुठे आहोत स्वतंत्र भारतात कि पाकिस्तानात ?
आता शांत बसून चालणार नाही. आपल्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध लोकशाहीच्या मार्गाने आवाज उठवणे आणि आपल्या हक्काचा ‘हिंदुस्थान’ टिकवणे, हेच आपले आद्यकर्तव्य आहे. जर आज आपण जागृत झालो नाही, तर उद्याचे भवितव्य अंधकारमय असेल !