महिलांनी स्वत:तील शौर्य जागृत करून रणरागिणी बनणे आवश्यक आहे ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
इतिहासात महिलांना दुय्यम स्थान होते, असा खोटा प्रचार सध्या केला जातो; मात्र ते चुकीचे आहे. भारताला अनेक पराक्रमी आणि कर्तृत्ववान महिलांचा इतिहास लाभला आहे; परंतु दुर्दैवाने आपल्याला खरा इतिहास सांगितला जात नाही.