अधिवक्त्यांसाठी इंग्रजाळलेला ‘ड्रेसकोड’ चालतो, तर मंदिरातील ‘ड्रेसकोड’विषयी आक्षेप का ?
अल्प कपडे घालणार्या हवाईसुंदरींना नव्हे, तर मंदिरातील वस्त्रसंहितेच्या नियमांविषयी आक्षेप घेतला जाणे निंदनीय !
अल्प कपडे घालणार्या हवाईसुंदरींना नव्हे, तर मंदिरातील वस्त्रसंहितेच्या नियमांविषयी आक्षेप घेतला जाणे निंदनीय !
शिवप्रतापदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात १० ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ विषयावर जनजागृती मोहीम, तसेच ‘आदर्श नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी नवरात्रोत्सव मंडळांना देण्यात निवेदने देण्यात आली.
महाराष्ट्र, तसेच संपूर्ण देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून त्याला शाळकरी मुलीही अपवाद राहिलेल्या नाहीत. महिला वर्गास बळ देण्यासाठी, त्यांना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी विजयादशमीच्या निमित्ताने जळगाव शहरात प्रथमच रणरागिणी शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शरद पवार म्हणाले होते, ‘संभाजी भिडे हे काय कमेंट (मत व्यक्त) करण्याच्या लायकीचे आहेत का ? काहीही प्रश्न विचारतात’, असे म्हणत थेट पू. भिडेगुरुजी यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निळे येथील जोतिबा मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता. ग्रामदैवत जोतिबा देवाच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रार्थना करण्यात आली.
‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.’ आस्थापनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन !
या वेळी त्यांनी ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देण्याचा आणि जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू’, असे उपस्थितांनी सांगितले.
९ एप्रिल या दिवशी मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथील नववर्ष स्वागत फेर्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला.
हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.