सावरकरांच्या अवमान प्रकरणी ‘समन्स ट्रायल’ करण्याविषयी अर्ज प्रविष्ट !

हा अर्ज विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी ७ एप्रिलला संमत केला. पुढील सुनावणी २५ एप्रिलला आहे.

कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या डॉ. एस्.आर्. लीला : हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या आधुनिक रणरागिणी !

डॉ. एस्.आर्. लीला यांनी साहित्य, व्याख्याने आणि सामाजिक कार्य यांद्वारे भारतीय संस्कृती, हिंदु धर्म अन् मंदिरे यांचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीच्या प्रचाराचे कार्य हाती घेणारे श्री. दुर्गेश परुळकर !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. दुर्गेश जयवंत परुळकर हे हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक आहेत. ते अखंडपणे हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे कार्य करत आहेत…..

सावरकर उवाच

सावरकर सांगत असत, ‘मी सांगतो ते तुम्हाला ५० वर्षांनी पटेल. तोपर्यंत माझी थांबण्याची सिद्धता आहे. म्हणून एक वेळ आर्युविम्याला पर्याय असेल; पण विनायक वाणीला पर्याय नाही.’

पंडित नेहरूंच्या कालकुटाचा पंचनामा !

भारतीय प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर पहिली मोठी अटक सावरकर यांच्यासारख्या शतकातून एखाद्याच निर्माण होणार्‍या अतुलनीय स्वातंत्र्यविराला झाली.

Husain Dalwai Challenges On Aurangzeb Tomb : (म्हणे) ‘हिंमत असेल, तर औरंगजेबाची कबर हटवा !’

त्याही पुढे जाऊन जर दलवाई यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘इस्लामिक स्टेट’ आदी जिहादी संघटनांना मानवतेसाठी वरदान असल्याचे म्हटले, तरी आश्‍चर्य वाटणार नाही, हेच खरे !

‘अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थे’च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत श्रीकांत ताम्हनकर यांना प्रथम क्रमांक !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त २६ फेब्रुवारी या दिवशी ‘अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र’ यांच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.

सावरकर तत्त्वज्ञान !

वर्ष १९३७ मध्ये कर्णावती (अहमदाबाद) मध्ये भरलेल्या हिंदु महासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उद्घोषिले, ‘हिंदु हे स्वयमेव राष्ट्र्र आहे. अर्थात् आपल्या हिंदु राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठी सावरकर यांनी वर्ष १९२३ मध्ये ‘हिंदुत्व’ हा प्रबंध लिहिला होता.

थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या चारित्र्यहननाची मोहीम, म्हणजे एक घृणास्पद षड्यंत्र !

सावरकर यांच्या निवेदनाचा गर्भितार्थ अन् म. गांधी आणि सावरकर यांच्या सत्याग्रहाच्या भूमिकेतील भेद’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.