सावरकर नास्‍तिक होते, हा प्रचार खोटा !

अनुमाने ४० वर्षांपूर्वी प्रश्‍नोत्तराच्‍या एका कार्यक्रमात स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी विचारलेल्‍या प्रश्‍नावर प.पू. स्‍वामी वरदानंद भारती यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.

Vishwa Marathi Sahiyta Sammelan : मराठी साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविना होऊ शकत नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे येथे तिसर्‍या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन !

FIR Against Journalist Rana Ayyub : महिला पत्रकार राणा अय्यूब यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

हिंदूंच्या देवता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण – अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

स्पेन इस्लाममुक्त करण्यासाठी ख्रिस्त्यांनी दिलेला लढा आणि त्यांनी मिळवलेला पुनर्विजय !

ख्रिस्ती देशांनी इस्लामी राज्याच्या आणि त्या धर्माच्या पंजाखाली पिचलेले आपापले देश स्वतंत्र करून इस्लाममुक्त केले !

पुणे विशेष न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन संमत

खासदार-आमदार यांच्या विरोधातील दाव्यांची सुनावणी घेणार्‍या विशेष न्यायालयातील न्यायमूर्ती अमोल शिंदे यांच्या न्यायालयात ही सुनावणी चालू होती.

Veer Sawarkar College In Delhi : देहलीत १४० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार वीर सावरकर महाविद्यालय !

केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा महाविद्यालयांमध्ये राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे शिक्षणही मिळाले पाहिजे, अशीच हिंदूंनी अपेक्षा आहे !

तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?

तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविना साहित्य संमेलन, म्हणजे सुरांवाचून संगीत !

कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी सरस्वतीमातेची सेवा करता करता आपल्याला भारतमातेलाही परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करायचे आहे.

दुटप्पी राहुल गांधी !

राहुल गांधी यांना न्यायालयाचा आदर करावासा वाटला असता, तर त्यांना देहली ते पुणे हा काही मिनिटांचा विमान प्रवास करून न्यायालयात त्यांची बाजू मांडून संसदेच्या कामात सहभागी होणे सहज शक्य होते; पण त्यांनी तसे न करता सवलत घेऊन संभल येथे जाऊन धर्मांधतेचे राजकारण केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्यातील स्थान आयोजकांनी समजून घ्यावे !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नसणे, हा सावरकरद्वेषच !