व्याख्यानमालेतील वक्त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचच्या वतीने सन्मान !

द्वितपपूर्ती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयक महिन्यातील प्रत्येक एकादशीला अशी महिन्यात २ म्हणजे वर्षात २४ अशी ऑनलाईन व्याख्याने घेण्याचे आयोजन मंचच्या वतीने करण्यात आले होते.

आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे ! – विश्वजीत देशपांडे, परशुराम सेवा संघ

पुढील काळातील आव्हाने पेलतांना आपला इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे. येणार्‍या संकटाची चाहूल सर्वात आधी कळणारा ब्राह्मण समाज आहे.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

सिंधू नदीपासून सागरपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण  भूभागावर रहाणारे जे लोक या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानत असतील, ते हिंदु होत.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते ! – अविनाश धर्माधिकारी

देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वच क्रांतीकारकांचा इतिहास शिकवला जाण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव (जिल्हा पुणे) येथे ३ दिवसांचा कीर्तन महोत्सव !

केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’च्या वतीने संत चोखामेळा यांची पुण्यतिथी, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त २८ ते ३० मे असे ३ दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

‘स्वातंत्र्यवीर’ उपाधी चेष्टेची नाही, तर सन्मानाची गोष्ट आहे ! – सुभाष राठी, जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

आजपर्यंत संपूर्ण जगात कुणालाही न मिळालेली ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी वि.दा. सावरकर यांना भारतीय समाजाकडून दिली गेली. ती आम्हा भारतियांसाठी सन्मानाची आणि अभिमानाची घटना होय.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्‍ट्र दर्शन आणि दूरदर्शीपणा !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्‍व’ हे पुस्‍तक लिहिले, त्‍याला वर्ष २०२३ मध्‍ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्‍यांच्‍या मनात हिंदु राष्‍ट्राच्‍या संकल्‍पनेविषयी विचार प्रक्रिया पूर्वीपासूनच आरंभ झाली होती.

राहुल गांधी यांनी १९ ऑगस्टपूर्वी प्रथमवर्ग सत्र न्यायालयामध्ये उपस्थित रहावे !

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदर्भ देऊन काही आक्षेपार्ह विधान केले होते.

मिरज येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

२८ मे या दिवशी ज्वलंत हिंदुत्व विचारांचे ‘युगपुरुष’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित माफीपत्राचीच अधिक चर्चा होणे दुर्दैवी ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

सावरकरांसारख्या अनेक थोर क्रांतीकारकांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी स्वत:चे आयुष्य झिजवले. आता त्यातून सुराज्याची निर्मिती कशी होईल ?, हे आपले पुढचे ध्येय असले पाहिजे.