सावरकर नास्तिक होते, हा प्रचार खोटा !
अनुमाने ४० वर्षांपूर्वी प्रश्नोत्तराच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.
अनुमाने ४० वर्षांपूर्वी प्रश्नोत्तराच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.
पुणे येथे तिसर्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन !
हिंदूंच्या देवता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण – अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !
ख्रिस्ती देशांनी इस्लामी राज्याच्या आणि त्या धर्माच्या पंजाखाली पिचलेले आपापले देश स्वतंत्र करून इस्लाममुक्त केले !
खासदार-आमदार यांच्या विरोधातील दाव्यांची सुनावणी घेणार्या विशेष न्यायालयातील न्यायमूर्ती अमोल शिंदे यांच्या न्यायालयात ही सुनावणी चालू होती.
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा महाविद्यालयांमध्ये राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे शिक्षणही मिळाले पाहिजे, अशीच हिंदूंनी अपेक्षा आहे !
तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.
कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी सरस्वतीमातेची सेवा करता करता आपल्याला भारतमातेलाही परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करायचे आहे.
राहुल गांधी यांना न्यायालयाचा आदर करावासा वाटला असता, तर त्यांना देहली ते पुणे हा काही मिनिटांचा विमान प्रवास करून न्यायालयात त्यांची बाजू मांडून संसदेच्या कामात सहभागी होणे सहज शक्य होते; पण त्यांनी तसे न करता सवलत घेऊन संभल येथे जाऊन धर्मांधतेचे राजकारण केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नसणे, हा सावरकरद्वेषच !