अरविंद विठ्ठल कुळकर्णी, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा निष्ठावंत अनुयायी !

‘मुसलमानांची नांगी मोडायची असेल, तर ‘नको दंगे नको धोपे आर्थिक बहिष्कार तंत्र सोपे’, अशी घोषणा करून ‘मुसलमान समाजावर संपूर्ण बहिष्काराचे ब्रह्मास्त्र सोडा’, असे आवाहनही अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी केले.

सनातन संस्थेच्या सौ. कांचन पवळे यांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीप्र्रीत्यर्थ यावर्षी पासून ‘श्वास फाऊंडेशन’च्या वतीने १५ जून या दिवशी ‘वीर सावरकर हिंदु गौरव पुरस्कार २०२५’ वितरित करण्यात आले.

राहुल गांधी यांना म्हणणे मांडण्यास मुदतवाढ !

पुण्याच्या विशेष न्यायालयाने ३ जुलैपर्यंत म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली आहे.

सावरकरद्रोह्यांवर कारवाईसाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा भक्त मंडळा’ चे वर्धा पोलिसांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारे देशातील राष्ट्रपुरुषांची मानहानी करणे, हा दंडनीय अपराध समजला जाईल, असा निर्णय दिला आहे. असे असतांनाही १७ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (‘एस्.एफ्.आय.’च्या) देहली येथील अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानहानी करणारी कविता वाद्यवृंदासह सादर करण्यात आली.

भारताच्या सैनिकीसिद्धतेविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अचूक दूरदृष्टी !

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी भारतमातेला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी सक्षम असलेल्या युवकांचे सैनिकीकरण करण्याविषयीचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तेव्हा सांगितलेला दृष्टीकोन हा अजूनही योग्य आहे.

सैनिकीकरणाचा पुरस्कार !

महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे एकप्रकारे शासन स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधाराच पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.

बोला, हिंदु राष्ट्रासाठी कोण कोण सिद्ध आहेत ?

बोला, स्वातंत्र्यविरांना स्मरून सांगा, आपल्या प्रिय हिंदु राष्ट्रासाठी आपल्या सर्वस्वाचा असा अखंड यज्ञ चेतवावयास कोण कोण सिद्ध आहेत ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन प्रेरणादायी ! – स्वामी शुद्धानंद

सूर्या फाऊंडेशन पर्वरी, गोवा सरकारचे माहिती आणि प्रसिद्धी संचालनालय; स्वामी विवेकानंद केंद्र, श्रीविजयपुरम् आणि महाराष्ट्र मंडळ, श्रीविजयपुरम् यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मेकॉलेने भारतीय संस्कृतीवर घाव घातला ! – डॉ. अजित चौधरी, सावरकर अभ्यासक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदूंनी दुबळेपणा सोडून प्रतिकारक्षम होण्याचे केले आवाहन !

राहुल गांधी यांनी संदर्भ दिलेले सावरकरलिखित पुस्तक न्यायालयासमोर आणावे ! – अधिवक्ता संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे अधिवक्ता

राहुल गांधी यांनी न्यायालयासमोर येऊन त्यांना काय म्हणायचे ? हे स्पष्ट करावे – अधिवक्ता संग्राम कोल्हटकर