Hamas Behind Pahalgam Attack : पहलगाम येथील आक्रमणामध्ये हमासचाही समावेश !
भारतातील पॅलेस्टाईन समर्थक आता तोंड उघडणार आहेत का ?
भारतातील पॅलेस्टाईन समर्थक आता तोंड उघडणार आहेत का ?
येथील पिसखरा भागातील मशिदीतून बाहेर पडत असतांना अज्ञात आक्रमणकर्त्यांनी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा नातेवाईक असणारा आतंकवादी कारी एजाज आबिद याला गोळ्या झाडून ठार मारले.
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जोपर्यंत त्यांचा निर्माता, म्हणजे पाकिस्तानला भारत नष्ट करत नाही तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यामुळे भारत मुळावर कधी घाव घालणार ?
पाकिस्तानी आतंकवाद्यांना जे शक्य झाले नाही आणि पुढेही होऊ शकणार नाही, त्यासाठी हमासला समवेत घेण्याचा प्रयत्नही अयशस्वी होणार, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. यासाठी भारताने हमासला चेतावणी देण्यासाठी पाकव्याक्त काश्मीरवर कारवाई करणे आवश्यक आहे !
पॅलेस्टाईनला पाठिंबा देणार्या भारताला हमासकडून मिळणारी ही भेट समजायची का ? भारताने आता हमासला आतंकवादी संघटना घोषित करून पॅलेस्टाईनचे समर्थन करण्याविषयी पुनर्विचार करणे आवश्यक आहे !
भारतीय अन्वेषण यंत्रणांना चौकशी करण्यास विरोध करणार्या धर्मांध मुसलमानांवरच सरकारी कार्यात अडथळा आणल्यावरून कारवाई झाली पाहिजे !
मसूद अजहर पाकिस्तानात नाही, असे सांगून भारतासह संपूर्ण जगाची दिशाभूल करणार्या पाकिस्तानचे पितळ उघडे पाडण्यासाठी भारत पाकिस्तानात घुसून आतंकवादी अजहरला कह्यात घेणार का ?
देशात राहून आतंकवादी संघटनांशी संबंध जोडून देशविघातक कार्यात साहाय्य करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
न्यायालयाने म्हटले, ‘अनेक प्रकरणांमध्ये अडकूनही त्यांनी स्वत: कोणताही गुन्हा केलेला नाही.’ बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुजफ्फर अहमद भट, मेहराज-उद-दीन चोपन आणि इश्फाक अहमद भट, अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत.
तालिबानच्या कह्यात असल्याचे पाकचे दावे खोटे ! जिहादी आतंकवादाचा जनक असलेला आणि आर्थिक डबघाईला गेलेला पाक आता काय करणार ?