‘इज्तिमा’तील मौलानांच्या भाषणाची चौकशी करण्यात यावी ! – बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद
खारघर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि इज्तिमाची चौकशी करावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिले आहे.