खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
आंदोलनाची चेतावणी दिल्यावरच महानगरपालिका जागी का होते ? स्वतःहून आधीच कामे का करत नाही ? अशा प्रकरणातील निष्क्रीय कर्मचारी किंवा अधिकारी यांना बडतर्फ करायला हवे !
आंदोलनाची चेतावणी दिल्यावरच महानगरपालिका जागी का होते ? स्वतःहून आधीच कामे का करत नाही ? अशा प्रकरणातील निष्क्रीय कर्मचारी किंवा अधिकारी यांना बडतर्फ करायला हवे !
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एन्.एम्.एम्.टी.) बससेवेच्या ताफ्यात ५१ बसगाड्यांचा समावेश करण्यात आला. या बसचे लोकार्पण मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
रस्ते आणि पदपथ यांच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाडांच्या मुळाशी करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळेच झाडांची ‘मूक हत्या’ होत असून प्रशासनाच्या दाव्यानंतरही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.
शहरात मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वार्यामुळे १३ दिवसांत १०० हून अधिक वृक्ष कोसळले. एकाच दिवशी ३२ ठिकाणी वृक्ष कोसळले.
अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? महापालिका प्रशासन ही कामे स्वतःहून का करत नाही ?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहाणी केली असता मुख्य जलवाहिनीवर १०० मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
केवळ स्थानांतर करून काय होणार ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अशांवर बडतर्फीचीच कारवाई व्हायला हवी !
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला आहे,
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनाअनुमती ४०० ते ५०० इतक्या संख्येत बांधकामे करण्यात आली असल्याने पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. वर्ष २०३५ पर्यंत पुरणार्या मलनिःसारण वाहिन्या आताच भरून वहात आहेत.
संभाव्य अतीवृष्टी आणि संततधार पावसामुळे उद्भवणार्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन प्रशासन सिद्ध आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगश कडुसकर यांनी दिली.