मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहाणी केली असता मुख्य जलवाहिनीवर १०० मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पहाणी केली असता मुख्य जलवाहिनीवर १०० मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
केवळ स्थानांतर करून काय होणार ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अशांवर बडतर्फीचीच कारवाई व्हायला हवी !
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला आहे,
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनाअनुमती ४०० ते ५०० इतक्या संख्येत बांधकामे करण्यात आली असल्याने पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. वर्ष २०३५ पर्यंत पुरणार्या मलनिःसारण वाहिन्या आताच भरून वहात आहेत.
संभाव्य अतीवृष्टी आणि संततधार पावसामुळे उद्भवणार्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन प्रशासन सिद्ध आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगश कडुसकर यांनी दिली.
शहरातील विजेचा लपंडाव आणि पाणी समस्या यांवर उपाययोजना काढण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथे बैठक पार पडली.
जे नव्या आयुक्तांना जमले, ते आजवर सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना का जमले नाही ?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत बालवाडीचे (‘नर्सरी’चे) वर्ग चालू करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका टी.टी.सी. एम्.आय.डी.सी. क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीसाठी सक्षम प्राधिकरण असल्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला या क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.
अवैध मशिदी उभारल्याच जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत ! सरकारी भूखंडांवर अतिक्रमणे करण्याचे धाडस व्हायला नको, असा धाक निर्माण व्हायला हवा !