मणीपूरमध्ये २ मासांपासून बेपत्ता असणार्या मैतेई हिंदु विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड
मणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?
मणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?
१०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांच्या धर्माविषयी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याच्या विरोधात साधा गुन्हा नोंद होण्यासाठी हिंदूंना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागते, यापेक्षा लाजिरवाणी ती गोष्ट कोणती ? हिंदूंना त्यांच्याच देशात कोणतेच मूल्य राहिलेले नाही, हेच यावरून दिसते !
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्याचा अर्ज सादर केला आहे. त्यामुळे संशयितांचे म्हणणे (जबाब) नोंदवले जाणार असून त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.
अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंह यांची उलटतपासणी ५ सप्टेंबर या दिवशी पूर्ण झाली. अधिवक्त्या सुवर्णा वस्त यांनी सिंह यांची उलटतपासणी घेतली.
अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !
मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नोंदवलेले खटले आसामची राजधानी गौहत्ती येथे स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांना सवलती देऊन देशाचे खरोखर भले झाले आहे का ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे !
सीबीआयच्या ५३ अधिकार्यांच्या चौकशी पथकात २९ महिला अधिकारी !
यामागचे धागेदोरे शोधून काढण्यास पोलीस प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरले असून या घटनेचे अन्वेषण सीबीआय किंवा इतर संस्थेला देण्यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातून होत आहे.
लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या सहस्रावधी हिंदु मुलींसंदर्भातही सरकारी यंत्रणांकडून अशी भूमिका कधी घेतली जाणार ?