गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या !
‘आणखी किती हत्या केल्यावर नक्षलवादाच्या विरोधात कारवाई होणार ?’, हे शासनकर्त्यांनी सांगावे !
‘आणखी किती हत्या केल्यावर नक्षलवादाच्या विरोधात कारवाई होणार ?’, हे शासनकर्त्यांनी सांगावे !
लोकसंख्येत अल्प असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
आता स्त्रीवादी संघटना याविषयी गप्प का ?
स्वार्थासाठी टोकाचे आणि हिंसक पाऊल उचलण्यास धजावणारी आजची तरुणाई ! असे होऊ नये, यासाठी मुलांवर लहानपणापासूनच योग्य संस्कार करणे आवश्यक आहे !
जगभरात कुठेही प्रेषित महंमद पैगंबर किंवा कुराण यांचा अवमान झाल्याचे सांगत जमाव कायदा हातात घेऊन अवमान करणार्यांचे जीवन संपवतो. कायद्याला न जुमानण्याची आणि पाशवी पद्धतीने हत्या करण्याची ही मानसिकता समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक आहे !
पुजार्याने एखाद्याची हत्या करणे, याहून समाजाचे दुसरे नैतिक अधःपतन कोणते असू शकते ?
जिल्ह्यातील पारवा या गावात महादेव मंदिराजवळ १६ मे या दिवशी अनिल ओचावार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली.
या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.
केरळमध्ये दोन भावांच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या २५ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा ! एका मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांची हत्या करण्यात आली होती.
नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !
समाजातील लोकांना धर्मशिक्षण देऊन अंधश्रद्धा दूर झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !