Jaishankar On Tipu Sultan : टिपू सुलतान भारताच्‍या इतिहासातील अत्‍यंत जटील व्‍यक्‍तीमत्त्व !

म्‍हैसुरू भागात टिपू सुलतान याच्‍या राजवटीचा नकारात्‍मक प्रभावही दिसून आला. म्‍हैसुरूच्‍या अनेक भागांत आजही त्‍याच्‍याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही.

अनधिकृत बांधकामासंबंधी पी.एम्.आर्.डी.ए.प्रशासन सक्रीय !

अनधिकृत बांधकामासंबंधी पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासन सक्रीय झाले असून त्यांनी अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत १० सहस्र बांधकामांना त्यांनी नोटीस दिली आहे.

कॅनडाकडून भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकार्‍यांची केली जात आहे हेरगिरी !

भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याची आवश्यकता आहे, हेच यातून स्पष्ट होते !

India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या !

भारताचे बांगलादेश सरकारला आवाहन !

China Bank Chairman Hanged : ‘बँक ऑफ चायना’च्‍या माजी अध्‍यक्षाला भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपाखाली फाशी !

भारतातील अनेक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी हे भ्रष्‍टाचारात आकंठ बुडालेले असतांना त्‍यांच्‍यावर अशी कारवाई कधीच होत नाही ! भारतासाठी हे लज्‍जास्‍पद !

सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत घोटाळा झालेल्‍या ‘बिटकॉईन’मधील पैसा वापरला !

खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्‍याचे पैसे वापरले. ही रक्‍कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.

Sambhal Masjid Earlier Harihar Mandir : दिवाणी न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर अवघ्‍या २ घंट्यांनी करण्‍यात आले सर्वेक्षण !

देशातील प्रत्‍येक ठिकाणी अशा प्रकारचे तात्‍काळ सर्वेक्षण करून त्‍याचा अहवाल जनतेसमोर ठेवल्‍यास जगाला सत्‍य परिस्‍थिती समजेल आणि हिंदूंवर झालेल्‍या आक्रमणाचा इतिहास समोर येईल !

याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांना निवडणुकीपुरते महासंचालकपदी नियुक्त केले.

Pak COAS Controversial Remark On J&K : (म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे क्रौर्य आणि अमानुषता, हा हिंदुत्व विचारसरणी अन् धोरण यांचा भाग !’

पाकिस्तानचे शेपूट मरेपर्यंत सरळ होणार नसल्याने ते तोडलेलेच बरे, हेच पुन्हा यातून स्पष्ट होते !

एक फसलेली क्रांती !

क्रांती होऊन एक शोषकवर्ग जरी हटला, तरी पुन्हा शोषणाची प्रक्रिया नवीन नेतृत्वाच्या खाली चालू होते आणि पुन्हा एकदा क्रांतीची आवश्यकता निर्माण होते.’