पहिल्या रांगेतून न्यायमूर्तींना उठवल्याने सर्वच न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून गेले !

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात २ फेब्रुवारीच्या रात्री उद्घाटन कार्यक्रमात खंडपिठातील न्यायमूर्तींना सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. या न्यायमूर्तींना जागेवरून उठवण्यात आल्याने उपस्थित न्यायमूर्ती सहकुटुंब कार्यक्रम सोडून निघून गेले.

तैवानमधील ‘फॉक्सकॉन’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भारताचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार !

जे विदेशी नागरिक भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात साहाय्य करत आहेत, त्यांनाही पुरस्कृत करणे अतिशय उचित आहे. त्यामुळेच ‘फॉक्सकॉन’च्या ‘सीईओं’ना यावर्षी पुरस्कार देण्यात आला.’

रत्नागिरीत ब्रिगेडियर एस्.व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ या वीर योद्ध्यांच्या मुलाखतीतून उलगडली कारगील युद्धाची कथा  !

जम्मू आणि काश्मीरमधील आणि समुद्रसपाटीतून १९ सहस्र फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थितीत कारगिलचे युद्ध भारताने वीर सैनिकांमुळे जिंकले.

पतींना माघारी पाठवण्यासाठी रशियाच्या सैनिकांच्या पत्नींचे आंदोलन !(Russian Soldiers’ Wives Protest)

युक्रेनने दावा केला होता की, रशियाच्या सैनिकांमध्ये एक रहस्यमय रोग पसरत आहे. त्यामुळे सैनिकांचे डोळे लाल होऊन त्यांना उलट्या होत आहेत. त्यांचे मूत्रपिंडही निकामी होत आहे.

हरवलेले भ्रमणभाष शोधण्यासाठी भारत सरकारचे ‘ऑनलाईन पोर्टल’ !

आतापर्यंत या पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक अन्वेषण करून त्यांपैकी १०७ भ्रमणभाष शोधण्यात यश आले.

शहरातील मेट्रोच्या कामांमुळे होणार्‍या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार !

मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्या ठिकाणी असलेला राडारोडा, धूळ त्वरित हटवावी, मेट्रोने नेमलेल्या ‘वॉर्डन’ची संख्या वाढवावी.

स्वबळावर  लढणे  भाजपला लाभदायक ! – मंत्री रवींद्र चव्हाण

सर्व बूथ, सुपर वॉरियर्सचे दायित्व पूर्ण होईल. रत्नागिरीत भाजपचा खासदार निवडून आला पाहिजे यासाठी आमची पूर्ण सिद्धता आहे. महाविजयासाठी आम्ही सज्ज आहोत.

अधिवक्ता परिषद आणि बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र अन् गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे यांना विविध मागण्यांचे निवेदन

महसूल विभागातील न्यायिक कामकाज चालवण्यासाठी पूर्ण वेळ, कायद्याचे शिक्षण पूर्ण झालेले आणि न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या न्यायाधिशांची नेमणूक करण्यात यावी. 

अनधिकृत मदरशावर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करणार ! – सकल हिंदु समाज

अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याविषयी प्रशासनाला सांगावे का लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

पुणे येथील जुन्या वाड्यांना ‘झोपडपट्टी’ घोषित करून पुनर्विकास केल्याचा ‘एस्.आर्.ए.’चा अहवाल दडवला !

असा चुकीचा अहवाल का दिला जातो ? त्यातून कुणाचा आर्थिक लाभ होतो ? याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे !