‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश !
भारताची सहावी स्टेल्थ फ्रिगेट ‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी (एफ् ३८)’ या युद्धनौकेचा ११ जुलै या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला.
भारताची सहावी स्टेल्थ फ्रिगेट ‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी (एफ् ३८)’ या युद्धनौकेचा ११ जुलै या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला.
हिंदु विधीज्ञ परिषद ! गेल्या काही वर्षांत परिषदेने केलेले कार्य हे केवळ काही निवेदने किंवा तक्रारी यांपुरते मर्यादित नसून हिंदु समाजाच्या हितरक्षणासाठी उभारलेल्या संघटित कायदेशीर शक्तीचे प्रतीक आहे. हिंदु धर्म, देवस्थाने, राष्ट्रपुरुषांचा वारसा आणि हिंदु समाजाचे अधिकार यांच्या संरक्षणासाठी आगामी काळातही हिंदु विधीज्ञ परिषद अधिक व्यापक प्रमाणात कार्यरत रहाणार आहे.
चांगलीच गोष्ट आहे; परंतु ते ‘मानवी उत्क्रांतीचे पुरावे’ नसून मुळातच उत्क्रांतीच्या वरच्या स्तरावर जन्माला आलेल्या येथील मानवाच्या संस्कृतीचे ते पुरावे आहेत, असेच म्हटले पाहिजे !
‘पाकिस्तानकडे असलेले अणूबाँब फुटू शकतात का ?’, असा प्रश्न जगाला आहे. जर पाकला अणूयुद्धाची इतकीच खुमखुमी असेल, तर त्याने ते करून पहावेच !
तेल आयातीचे विविधीकरण, मोठा साठा, पर्यायी वाहतूक मार्ग, सागरी सुरक्षा आणि स्वदेशी संरक्षण क्षमता या पाचही आघाड्यांवर भारताने आताच ठोस पावले उचलली पाहिजेत.
सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ३० जून या दिवशी निवृत्त झाल्यानंतर धीरज सेठ यांनी सैन्यदलप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी सैन्यात वाळवंटी भागापासून ते जम्मू-काश्मीरमधील आतंकवादविरोधी मोहिमांपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.
इराणकडे अशी क्षमता असल्यासच तो स्थायी शांतता आणि सुरक्षा मिळवू शकतो. यामुळे विरोधी देश सैन्य कारवाई करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतील, असे मत इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘फार्स न्यूज’मध्ये ‘अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही’ या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
नारायणपूर जिल्ह्यातील भरंडा गावात स्थानिक आदिवासी समाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २६ कुटुंबांना गाव सोडण्याचा आदेश दिला. या कुटुंबांना मूळ धर्मात परत येण्याचा पर्याय दिला होता. तथापि ही कुटुंबे गावातून बाहेर पडली आहेत.
वक्फ बोर्डाच्या भूमींप्रमाणेच हिंदु देवस्थानांच्या भूमींनाही विशेष कायदेशीर संरक्षण मिळावे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई आक्रमणे रोखण्याचे काम करतील. पाकने ‘एआय फेन्सिंग’ही (कृत्रिम बुद्धलमत्तेचा वापर करून निर्माण केलेले एक आभासी कुंपण) केले आहे.