Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणू ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

हिरवा रंग धारण करणार्‍या सापाची वळवळ थांबवावी. गोवंशियांच्या होणार्‍या हत्या थांबवा, अशी चेतावणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. येथे आयोजित हिंदु धर्मसभेत ते बोलत होते.

छत्रपती शिवप्रभु आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी पराक्रमाने राखलेल्या हिंदु धर्माचे रक्षण करणे हे हिंदूंचे कर्तव्य ! – डॉ. हेमंत चाळके

बहुसंख्यांक मुसलमान असलेला पाकिस्तान जर इस्लामी राष्ट्र होऊ शकते, तर बहुसंख्यांक हिंदू असलेला भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे अपेक्षित होते; मात्र मूठभर नेत्यांच्या हट्टाने हा देश निधर्मी घोषित केला गेला.

Acharya Mahamandaleshwar Kailashanand Giriji Maharaj : सर्व संतांनी शासनाकडे हिंदु राष्ट्राची मागणी करावी !

सर्व संतांच्या सहमतीने एक निवेदन केंद्र आणि राज्य शासन यांना देऊन त्याद्वारे देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करावी, असे महत्त्वपूर्ण विधान आचार्य महामंडलेश्‍वर कैलाशानंद पुरीजी यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.

रत्नागिरी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

हिंदु राष्ट्र ही राजकीय संकल्पना नसून ती एक आध्यात्मिक संकल्पना आहे. हिंदुत्व, तसेच हिंदु राष्ट्र यांविषयीच्या आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ गेल्या २५ वर्षांपासून करत आहे.

Ajay Pratap Singh : (म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हिंदु राष्ट्राच्या नावाखाली ढोंगीपणा पसरवतात !’

जातीजातींमध्ये द्वेष पसवरणारे राजकारणीच या देशात खरे ढोंगी असून तेच प्रतिदिन देशात ढोंग पसरवत आहेत. अशांवर कारवाई झाली पाहिजे !

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १०८ यज्ञांचा संकल्प, कुंभमेळ्यात यागाला प्रारंभ !

दैवी शक्तीनेच आम्हाला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा दिली आहे. भारतामध्ये लवकरच घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.

Prayagraj Kumbh Parva 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत.

अवघ्या ३ मासांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील मूर्ती आणि चित्रे यांच्या चैतन्यात विलक्षण वाढ होणे

पूजेतील अन्य वस्तू उदा. घंटा, शंख आदी यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे. यातून ‘काळानुरूप आणि कार्यानुरूप विविध देवीदेवतांची तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आहेत’, असे लक्षात येते.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीकडून इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. गौरांग दास यांना गोवा येथे येत्या जून मासात होणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले.