वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या निमित्त सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्या ध्वजारोहणाच्या वेळी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी अनुभवलेली भावस्थिती

ध्वज जसजसा वर वर जात होता, तसा तो ध्वज आणि श्री सत्शक्ति (सौ.) सिंगबाळ उंच उंच होऊन संपूर्ण ब्रह्मांडात त्यांचे अस्तित्व जाणवत होते अन् ते इतके उंच झाले की, आपण पाहूच शकत नव्हतो.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्याने सर्व हिंदूंना संघटित करायचे आहे. याला ‘समष्टी साधना’ असे म्हटले जाते. ही समाजात जाऊन करायची साधना आहे.

दिव्य, अलौकिक आणि एकमेवाद्वितीय सनातन संस्था !

आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.

रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) प्रतिकृती असलेले सनातनचे आश्रम !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या सनातनच्या आश्रमांत चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती अनेक साधकांना येतात. आश्रमांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्धता, प्रेमभाव आदींमुळे आश्रम भावी हिंदु राष्ट्राची (रामराज्याची) प्रतिकृती भासतात.

सनातन संस्थेची हिंदु राष्ट्राची संकल्पना काय आहे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक राष्ट्ररचनेला हिंदु राष्ट्र’ म्हटले आहे. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित केला होता त्यावेळी त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, ही हिंदु राष्ट्राची संकल्पना सांगितली होती.

भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी संकलित केलेले; पण अद्याप अप्रकाशित असे सुमारे ५००० ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या माध्यमातून यांतील ज्ञान शक्य तितक्या लवकर समाजापर्यंत पोचणे आवश्यक आहे. या ग्रंथकार्यात सहभागी होऊन सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !

‘हिन्दू राष्ट्र’ ही होगा, नारा हमारा ।

गुरुदेव, आप मिले हमें, जीवन का उद्धार हुआ । साधनामार्ग जो दिखाया आपने, ईश्वरीय कृपा का अनुभव हुआ ।।

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळमाऊली, तू या विश्वाची ।

महर्षींची गे तू कार्तिकपुत्री । आज्ञापालन त्यांचे त्वरित करसी । आज इथे तर उद्या तिथे । अविश्रांत गे तू वणवण फिरसी ।।