धर्माचरणाची आवड असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. अगस्त्य कस्तुरे (वय १५ वर्षे) !  

अगस्त्यची आई कार्यालयात जाते. तेव्हा तो घरातील सगळे व्यवस्थितपणे सांभाळतो. तो बहिणीलाही कामे करण्यासाठी साहाय्य करतो. तो स्वतःची कामे स्वतःच करतो.

Mahant Geetanand Giri Maharaj : गुरु आणि संत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी कार्य करू !

सवा दोन लाख रुद्राक्ष धारण केलेले महंत गीतानंद गिरि महाराज यांचा उद्घोष !

महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतलेल्या संत-महंत यांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समिती भारतातील राज्यांत राष्ट्र आणि धर्म जागृती, धर्मसंस्कृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण यांविषयी जे कार्य करत आहे, ते पुष्कळ सुंदर अन् चांगले आहे. समितीचे कार्य उत्कृष्ट आहे.

Mahakumbh 2025 : प्रयागराज येथील भूमी वक्फ बोर्डाची असल्याची म्हणणार्‍यांना देशाबाहेर हाकलावे ! – श्री पंच निर्वाणी अनि आखाडा

श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.

Acharya Mahamandaleshwar Jagratchetana Giri : सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला भेट देऊन जागृत व्हावे ! – आचार्य महामंडलेश्‍वर जागृतचेतना गिरी, मातृशक्ती आखाडा

हिंदु जनजागृती समिती अतिशय मोठा संकल्प घेऊन कार्य करत आहे. सर्व हिंदूंनी महाकुंभातील समितीच्या प्रदर्शनाला भेट देऊन जागृत व्हावे, असे वक्तव्य मातृशक्ती आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्‍वर जागृतचेतना गिरि यांनी केले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : धर्म नष्ट करणार्‍यांच्या विरोधात धर्मरक्षणासाठी शस्त्राचा उपयोग अनिवार्य ! – स्वामी अनंतानंद सरस्वती

आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल.

Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदू अल्पसंख्य होण्याआधी हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे ! – स्वामी महेशानंद गिरिजी महाराज

अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने वक्फ बोर्डाला हटवून सनातन बोर्डाची स्थापना करावी, असा निर्धार करण्यात आला आहे. त्याविषयी आम्ही बैठका घेऊन जागृती करत आहोत. भारत हा राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र नाही. आज आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमत हवे आहे.

महाशिवरात्र कीर्तन महोत्सवानिमित्त संकल्प पूजन आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा !

मिरज येथील श्री काशीविश्वेश्वर देवालयात महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाच्या निमित्त समर्थभक्त श्री. माधव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने पूजा-अभिषेक करण्यात आला. या वेळी श्री. कुश आठवलेगुरुजी यांच्याकडून विधीवत् संकल्प करण्यात आला.

Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणू ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

हिरवा रंग धारण करणार्‍या सापाची वळवळ थांबवावी. गोवंशियांच्या होणार्‍या हत्या थांबवा, अशी चेतावणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. येथे आयोजित हिंदु धर्मसभेत ते बोलत होते.