तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्‍या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता.

पृथ्वीचे पर्यावरण संवर्धन करणारा सनातन धर्म !

पृथ्वीचे पर्यावरण संवर्धन करणारा सनातन धर्म !

ऋषिमुनींनी सृष्टीचा खोलवर अभ्यास करून सनातन धर्माच्या परंपरा आपल्याला दिल्या आहेत. ‘प्रत्येक तत्त्वात ब्रह्म व्यापलेले आहे’, हे आपल्याला आदि काळापासून शिकवले आहे. हिंदु संस्कृतीत मंदिरांमध्ये आणि घरोघरी प्रतिदिन ‘सर्वेऽत्र सुखिनः ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत), अशा प्रकारचे श्लोक म्हटले जातात.

हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

आपल्याला हिंदु राष्ट्राच्या दिशेने तत्परतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मला मिळणार्‍या संकेतानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य निकटच्या भविष्यकाळात पूर्ण होणे शक्य होणार आहे;

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

२८ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान, हिंदुपदपादशाही आणि १८५७ चे स्वातंत्र्यसमर’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ८० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, ‘शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते, त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत आणि त्यांचे विचार हे प्रत्येक भारतियासाठी अमर आहेत.’

सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !

सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !

मी एक दिवस पोटावर हात ठेवून बाळाला ‘तू श्रीरामाचा दास आहेस’, असे सांगितले. ते ऐकल्यावर ‘पोटातील बाळ जोरात हालचाल करत आहे’, असे मला जाणवले.

ख्रिस्ती धर्मांतरापासून सिंधी समाजाचे रक्षण !

ख्रिस्ती धर्मांतरापासून सिंधी समाजाचे रक्षण !

मुंबईच्या उल्हासनगर येथे मोठ्या प्रमाणात सिंधी समाज आहे. ते सकाळपासून दुपारपर्यंत व्यवसाय करतात. दुपारनंतर ते त्यांचे कार्यालय किंवा दुकान बंद करून विश्रांती करण्यासाठी घरी जातात. हे लक्षात आल्यानंतर ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी सिंधी लोकांची दुकाने दामदुप्पट दराने भाड्याने घेतली आणि तेथे प्रार्थनासभांचे आयोजन करणे चालू केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !

धर्माचरण आणि साधना यांनी प्राप्त होणारे आध्यात्मिक बळ हेच आज राष्ट्रापुढील प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी ऊर्जा पुरवू शकते. ‘धर्मशिक्षण देणे’ हे सनातन संस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

एका सुसंस्कारित व्यक्तीमुळे अनेक सुसंस्कारित व्यक्ती घडतात, त्या व्यक्तींमुळे समाज सुसंस्कारित होतो आणि पुढे देशही सुसंस्कारित होतो. असे होणे, हीच हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची संकल्पना आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केवळ साधना शिकवली नाही, तर त्यांना सुसंस्कारित केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !

मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत आहेत. त्यासाठी मंदिर स्वच्छतेचेही उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात येत आहेत.