लोलक-परीक्षणाद्वारे घटकाची अचूक प्रभावळ मोजण्याची पद्धत
‘लोलकाने घटकाची अचूक प्रभावळ कशी मोजली जाते ?’, याविषयी सर्वांना कुतुहल असते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे साधक लोलक-परीक्षण कसे करतात ? याची माहिती पुढे दिली आहे.
‘लोलकाने घटकाची अचूक प्रभावळ कशी मोजली जाते ?’, याविषयी सर्वांना कुतुहल असते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे साधक लोलक-परीक्षण कसे करतात ? याची माहिती पुढे दिली आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरविलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !
महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे…
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
श्री दुर्गादेवीच्या चित्रातील तिच्या साडीचा रंग प्रथम गडद लाल होता. तोही आता फिकट झाला आहे. ‘तिच्या मुखाच्या सभोवती असणारी पांढर्या रंगाची प्रभावळ वाढत आहे’, असे जाणवते.
भाविक देवळात देवाचे भक्तीभावाने दर्शन घेतात. देवळातील पुजारी काही वेळा भाविकांना प्रसादस्वरूप काही वस्तू देतात, उदा. देवाला अर्पण केलेल्या माळा, वस्त्रे आदि. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य असते.
‘त्यांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०२३ पासून हे प्रमाण विलक्षण वाढले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी येथे दिल्या आहेत.
कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.