सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाला समाजातून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्‍या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या खोलीतील वस्तू आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्यात जाणवलेले पालट

श्री दुर्गादेवीच्या चित्रातील तिच्या साडीचा रंग प्रथम गडद लाल होता. तोही आता फिकट झाला आहे. ‘तिच्या मुखाच्या सभोवती असणारी पांढर्‍या रंगाची प्रभावळ वाढत आहे’, असे जाणवते.

सध्याचा काळ रज-तमप्रधान असल्याने प्रसादस्वरूप मिळालेल्या वस्तूंची शुद्धी करून मगच त्यांचा उपयोग करणे श्रेयस्कर !

भाविक देवळात देवाचे भक्तीभावाने दर्शन घेतात. देवळातील पुजारी काही वेळा भाविकांना प्रसादस्वरूप काही वस्तू देतात, उदा. देवाला अर्पण केलेल्या माळा, वस्त्रे आदि. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य असते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांपेक्षा त्यांच्या केसांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे’, हे त्यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महान अवतारी कार्य लवकरच पूर्णत्वाला जाणार असल्याचा संकेत असणे

‘त्यांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०२३ पासून हे प्रमाण विलक्षण वाढले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचे केस आणि नखे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी येथे दिल्या आहेत.

सप्तदेवतांच्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील नावांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !

सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठित केलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’मध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.

गुढीपूजनाचा पूजनातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘गुढीपूजनाचा पूजक, पुरोहित, पूजेतील घटक आणि पूजनाच्या वेळी उपस्थित असणारे साधक यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे एक चाचणी करण्यात आली. याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

आपत्काळात तिसरे महायुद्ध भडकेल. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय आणि त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा.

व्यक्तीच्या चेहर्‍यावरील पालटलेल्या हावभावानुसार तिच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमध्येही पालट होणे

हसण्याची केवळ मुद्रा केली, तरी व्यक्तीवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण न्यून होऊन तिची सात्त्विकता वाढते, तर जीवनात खराखुरा आनंद मिळाला तर किती लाभ होत असेल !

असात्त्विक अन् सात्त्विक पेय ग्रहण केल्याने (प्यायल्याने) व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम

सात्त्विक पेये प्यायल्याने व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर सकारात्मक परिणाम होऊन तिचे शारिरीक, मानसिक अन् आध्यात्मिक आरोग्य उत्तम रहाते.