संपादकीय : आक्रमकांची प्रतिके नष्टच करा !
वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !
वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !
नेतृत्व कृष्णासारखे असले पाहिजे, जे पूर्ण निःस्वार्थी, ज्ञानविज्ञानसंपन्न, अत्यंत चतुर, लोकसंग्रही, अत्यंत निग्रही, दृढनिश्चयी असे आहे. यासह अनुयायीवर्ग पराक्रमी, निष्ठावंत, आज्ञाधारक, सामर्थ्यसंपन्न, कुशल आणि प्रयत्नशील असा असावा, म्हणजे श्री, यश, वैभव दुसरीकडे कुठे जाणार ?
कुंभ म्हणजे विशालता. प्रयागराजमधील महाकुंभाला ज्या पद्धतीने भाविक येत आहेत, त्यावरून मला वाटते की, याला ‘सनातन कुंभ’ म्हणावे.
भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चिमात्यांचे उदात्तीकरण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पुण्यात सहन केले जाणार नाहीत, असे परखड प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषिकेश कामथे यांनी केले.
एक भारत श्रेष्ठ भारताचे अनमोल उदाहरण म्हणजे महाकुंभ आहे. वेद पुराणात महाकुंभाचा उल्लेख आढळतो. हे आयोजन समभाव आणि समरसता यांचे प्रतीक आहे.
पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांनी धैर्य असेल, तर बुरखाच्या ‘ड्रेसकोड’विरोधात बोलावे ! ‘अभ्यासहीन धर्माचरणशून्य हिंदु धर्मियांना धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही’, हे हिंदूंनी आता त्यांना निक्षून सांगितले पाहिजे.
हिंदूंच्या देवतांच्या स्तोत्रांना नावे ठेवणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
‘आम्हाला ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित केलेल्या दौर्याअंतर्गत उत्तरप्रदेशामधील प्राचीन धार्मिक स्थान ‘नैमिषारण्य’ येथे जाण्याचे भाग्य लाभले. हे ठिकाण पृथ्वीवरील महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे.
सामाजिक माध्यमे, डिजिटल मिडिया आणि ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर चालू आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली प्रतिदिन बेताल वक्तव्ये केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती अपकीर्त होत आहे.
‘आमच्या हिंदु समाज जीवनाचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक , पारिवारिक, असे कोणतेही क्षेत्र असो, मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा असा अद्भुत अपूर्व प्रभाव आहे की, तो सहस्रो ‘सेक्युलरी’ (निधर्मी), समाजवादी शासने आली, तरी मिटणे असंभव आहे.