शनिदेवाचे आध्यात्मिक माहात्म्य आणि त्याची गुणवैशिष्ट्ये !
‘१६.५.२०२६ या दिवशी झालेल्या शनैश्चर जयंतीच्या निमित्ताने लिहिलेल्या या लेखातून आपण शनिदेवाची महती जाणून घेत आहोत. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
‘१६.५.२०२६ या दिवशी झालेल्या शनैश्चर जयंतीच्या निमित्ताने लिहिलेल्या या लेखातून आपण शनिदेवाची महती जाणून घेत आहोत. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
वैदिक परंपरेत यज्ञ हा केवळ एक विधी नसून तो धर्मसंवर्धन, साधकसंरक्षण आणि समष्टी कल्याणाची प्रभावी साधना आहे. आजच्या काळात यज्ञसंस्कृती लोप पावत असतांना तिचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अत्यंत सूक्ष्म, शास्त्रनिष्ठ आणि व्यापक असा दृष्टीकोन दिला आहे.
शनिदेव हा मनुष्याला योग्य कर्म करण्यासाठी प्रेरणा देत असल्यामुळे त्याला ‘कर्मप्रधान देव’, असे संबोधले आहे. शनिदेव हा न्यायप्रिय देव आहे. त्यामुळे यमानंतर हा प्रत्येक जिवाला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार सुख किंवा दुःख देतो.
श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते !
भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व : १००० वर्षे अखंड आस्था’ या राष्ट्रीय उत्सवांतर्गत देवगड तालुक्यातील ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर
आजच्या तरुण पिढीला आपल्या मूळ सनातन धर्माची आणि भारतीय संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. ही संस्कृती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
जगभरात पुन्हा एकदा मूळ धरू पहाणारी हिंदु संस्कृतीच मानवजातीचे खरे हित साध्य करून देईल !
मुलांना इंग्रजी बालगीते अर्थात् ‘नर्सरी राइम्स’ना सध्या ‘नॉन्सेन्स राइम्स’ म्हणजेच ‘विक्षिप्त निरर्थिका’ असे म्हटले जाते. तसे का म्हणू नये ? त्यांत तर्कसंगत वा रूपकात्मक विवरण नसतेच ! सद्यःस्थितीत पुढारलेपण स्वतःत आणण्यासाठी ‘जॉनी जॉनी’ बोलता बोलता कल्पनाशक्ती वाढवणारा ‘चांदोबा’ आता हरवला आहे.
वर्ष १९४५ मध्ये गंगाधर अधिकारी या साम्यवाद्याने उघडपणे लिहिले होते, ‘भारत हा नैसर्गिक लोकशाही देश नसून त्याचे १४ भागांत तुकडे केले पाहिजे.’
‘भारतावर साम्राज्यवादी आक्रमण चालू झाले, तेव्हापासूनच येथे अत्याचाराला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी हिंदूंची मुंडकी कापून त्यांचे उंच मिनार बनवले, लाखो लोकांना गुलामीच्या गर्तेत ढकलले आणि मंदिरांचा विध्वंस केला.