आदिवासी कि वनवासी ?
शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला.
शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग’ या पक्षाची पहिली महिला आमदार फातिमा तहिलिया यांनी पेरांब्रा येथे एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पारंपरिक तेलाचा दिवा (निलविलक्कू) लावला.
सुधारणावादाच्या नावाखाली हिंदुद्वेषी धोरणे राबवणार्या साम्यवाद्यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध केला पाहिजे !
सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनी अंगीकारायचा आणि मुसलमानांनी हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक गोष्टीला विरोध करायचा, हेच गेली अनेक दशके चालू आहे. यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
काजल यांची सासू चंद्री देवी यांची अनेक वर्षांपासून ‘ब्रज’ची प्रसिद्ध ८४ कोस प्रदक्षिणा करण्याची इच्छा होती; परंतु शारीरिक मर्यादांमुळे त्या हतबल झाल्या होत्या. हे समजल्यानंतर काजल यांनी सासूचे हे स्वप्न पूर्ण करणे, हेच स्वतःच्या आयुष्याचे मुख्य ध्येय बनवले.
एका मुलाचे जननेंद्रिय पालटल्यावर त्याला मुलगी बनवले जाऊ शकते किंवा एखाद्या मुलीचे जननेंद्रिय पालटून तिला मुलगा बनवले जाते, तर हा मूर्खपणा मान्य करणार्यांना ‘वोक’ म्हटले जाते आणि त्यांच्या चळवळीला ‘वोकिझम’ म्हटले जाते.
आज भारतातील अनेक कुटुंबे वाढदिवस, विविध दिवस (डे) साजरे करतांना, तसेच काही विशेषप्रसंगी जेवण, केक, सजावट यांवर पूर्वीपेक्षा अधिक व्यय करतात, हे १० मे या दिवशी ‘मदर्स डे’ (मातृदिन)च्या निमित्ताने पुन्हा एकदा लक्षात आले.
भारतातील सिनेमाचा मनोरंजनापलीकडे जाऊन लाखो लोकांच्या सांस्कृतिक ओळखीवर एक अद्वितीय आणि दूरगामी प्रभाव आहे. ज्याला अनेकदा ‘बॉलीवूड’ म्हटले जाते, तो एका व्यापक चित्रपटसृष्टीचा केवळ एक भाग आहे, ज्यामध्ये विविध प्रादेशिक उद्योगांचा समावेश आहे.
भगवान दत्तात्रेयांची अमोघ कृपा, पितृदोषांतून मुक्ती आणि नवविधा भक्तीचे परम पावन प्रतीक मानला जाणारा ‘नऊ कुंडीय दत्तयाग’ हा आध्यात्मिक विश्वातील अत्यंत दुर्मिळ अन् कल्याणकारी सोहळा मानला जातो. हिंदु धर्माचा प्रसार होण्यासह जनकल्याणार्थ उद्देशाने यागाचे आयोजन करण्यात आले आहे.