संतांना विश्वासात घेतल्याविना कुंभमेळ्याचा कालावधी निश्चित होऊ शकत नाही !
जर सरकार संतांसमवेत नसेल, तर संतही सरकारसमवेत नसतील, अशी चेतावणी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी दिली आहे.
जर सरकार संतांसमवेत नसेल, तर संतही सरकारसमवेत नसतील, अशी चेतावणी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी दिली आहे.
‘नदीच्या प्रवाहामध्ये कुणीही बाधा आणू नये’, अशी देवीची इच्छा आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांचे हे मत सरकार आता तरी विचारात घेईल का ?
हरिद्वार (उत्तराखंड) येथील कुंभमेळा १ एप्रिलपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे ११ मार्चला महाशिवरात्रीचे राजयोगी स्नान ‘सामान्य स्नान’ ठरल्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेने संताप व्यक्त केला आहे.
‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे.- ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन
सनातनचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म सूर्यदशेत झाला आहे, असा उल्लेख सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये अनेक वेळा केला आहे.
१९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले संशोधन पुढे दिले आहे.
तरुण मुलांनी गोशाळेतील गोवंशियांना चारा-पाणी दिले आणि गोमातेची सेवा केली.
अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारतातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.