शिमगोत्सवाच्या निमित्ताने भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना !

शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मानवंदना सोहळा पहाण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची गर्दी उसळली होती.

कोकणातील शिमगोत्सव : आस ग्रामदेवतेच्या भेटीची !

ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पहात रात्र जागावी लागते, तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते.

देवतांच्या वरापेक्षा दानधर्माला महत्त्व देणारा थोर चक्रवर्ती राजा खटवांग !

राजा खटवांगला ‘स्वतःकडे पुष्कळ अल्प कालावधी शिल्लक आहे’, हे लक्षात आल्यावर तो वर न मागताच स्वर्गातून वायूवेगाने पृथ्वीवर परत येऊन त्याने स्वतःची संपत्ती गरीब आणि ब्राह्मण यांना दान करून विष्णुस्तुती केली आणि त्यानंतर त्याने देहत्याग करून वैकुंठगमन केले.

भारतीय कालगणना आणि वैदिक घड्याळ !

भारतामध्ये गेल्या २ सहस्र ५०० वर्षांत अनेक कालगणना उत्पन्न झाल्या किंवा प्रचलित केल्या गेल्या. यांपैकी काही शुद्ध भारतीय, परकीय आणि काही मिश्र स्वरूपाच्या आहेत.

२९० मीटर रुंद पात्रात वाशिष्ठी नदीला नेसवली साडी !

नदीचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, नदी पात्र स्वच्छ राहील गाळाने भरणार नाही यासाठी आपल्याला नदीबरोबरच नातं अधिक घट्ट करावे लागेल.

२९ मार्चला रत्नागिरीत जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या विचारांवर एक दिवसांचे चर्चासत्र

भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एकता अन् अखंडता कायमस्वरूपी दृढ करण्याकरता जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी स्वत:चे संपूर्ण जीवन समर्पित केले.

सनातन संस्था राबवत असलेले समाजहितैषी उपक्रम !

सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आल्यावर येथे लुप्त सरस्वती वहात असल्याचे दिसते. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे.

सनातन धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी सनातन संस्था !

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.

महाराष्ट्रात शासनाकडून प्रथमच कीर्तन महोत्सवाचे आयोजन !

बीड जिल्ह्यात ३ दिवसीय ‘कीर्तन-समाज प्रबोधन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपये इतके प्रावधान करण्यात आले आहे.

संपादकीय : प्रदूषणग्रस्त भारत !

भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल.