रत्नागिरीत अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात योग महोत्सव साजरा
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम्.सी.व्ही.सी. शाखेतील ४०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम्.सी.व्ही.सी. शाखेतील ४०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
त्येक घरात योग, प्रत्येक शाळेत योग, प्रत्येक कामाच्या ठिकाणी योग असे होऊन योग हा गोमंतकियांच्या जीवनाचा भाग व्हायला हवा, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
जेव्हा एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानात बसते, तेव्हा ती हळूहळू स्वतःशी जोडली जाते.
‘आज जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जपानपासून युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेपर्यंतच्या सर्वच देशांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करावा.’’
योग केल्यामुळे शरीर आणि मन सुदृढ, निरोगी बनते. योगाकडे लोक चाळिशीनंतर म्हणजे बर्याच उशिरा वळतात. योग ही जीवनशैली आहे.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही आणि तो कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही. ती मानवी आत्म्याची अभिव्यक्ती आहे. योग आपल्याला संतुलित आयुष्य जगायला शिकवतो, तसेच काय करावे ? अन् काय करू नये ?, यांची जाणीव करून देतो, असे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी यांनी येथे केले.
या अधिवेशनात हिंदु समाजाने आत्मसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी ‘हर घर योद्धा’ अभियान आणि स्थानिक हिंदु संघटनांना बळकट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महर्षि पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांगयोगातील ध्यान ही ७ वी पायरी आहे. ध्यान शब्द संस्कृत भाषेतील ‘ध्यै’ या धातूपासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ ‘चिंतन करणे’, असा आहे.
‘हठयोग हे योगाभ्यासाचे मूळ आहे. हठयोग शारीरिक मुद्रा (आसन), श्वासोच्छ्वासाचे तंत्र (प्राणायाम) आणि ध्यान यांवर आधारित आहे. ‘हठ’ म्हणजे ‘शक्ती’ आणि ‘योग’ म्हणजे जोडणे. शक्तीशी एकरूप होणे, म्हणजे ‘हठयोग’ होय !’
योगाभ्यासाचा आरंभ असलेल्या क्रियायोगाचा अविभाज्य भाग : ईश्वराशी अनुसंधान