भिवंडीत २ पोलीस अधिकार्यांना लाच घेतांना अटक
पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! असे भ्रष्ट पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! असे भ्रष्ट पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
रक्षक नव्हे भक्षक ! अशांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
राजकीय दबाव आणणार्यांवर कोण कारवाई करणार ? त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! राजकीय दबावामुळे पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडण्यात तडजोड करावी लागत असेल, तर हे गंभीर आहे !
छत्रपती शिवरायांच्या गड परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार होणे, हे महाराष्ट्राला लज्जास्पद !
याआधीही मी अनेकदा चित्रपटगृहात गेलो आहे; मात्र अशा घटना कधीच घडल्या नाहीत. माझ्यावर गुन्हा नोंदवणे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला जाण्याची शक्यता आहे.
‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे खोटे अहवाल वेळोवेळी जारी करणार्या संयुक्त राष्ट्रांच्या कथित समित्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत आहे. त्यामुळे संवेदनशील एकांतात असलेले शेतशिवार आणि माळरान येथील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने सिद्ध केला आहे.
‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.
एखाद्याच्या खासगी जागेवरून अशा प्रकारे पुतळा काढून टाकणे हा ‘अत्याचारा’चा प्रकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आणि तो पुतळा त्याच्या मालकाला परत करावा, असे आदेशात म्हटले आहे.