भिवंडीत २ पोलीस अधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! असे भ्रष्ट पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

Karnataka DSP Arrested : स्वतःच्या कक्षात महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या पोलीस उपअधीक्षकाला अटक

रक्षक नव्हे भक्षक ! अशांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !

पिंपरी येथे गुन्ह्यातून सराईत गुन्हेगाराचे नाव वगळणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन !

राजकीय दबाव आणणार्‍यांवर कोण कारवाई करणार ? त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! राजकीय दबावामुळे पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडण्यात तडजोड करावी लागत असेल, तर हे गंभीर आहे !

विसापूर (पुणे) येथे पोलिसाकडून ५ वर्षीय मुलीवर अतीप्रसंग !

छत्रपती शिवरायांच्या गड परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार होणे, हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

Stampede In Movie Theater : अभिनेते अल्लू अर्जुन यांना अंतरिम जामीन

याआधीही मी अनेकदा चित्रपटगृहात गेलो आहे; मात्र अशा घटना कधीच घडल्या नाहीत. माझ्यावर गुन्हा नोंदवणे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला जाण्याची शक्यता आहे.

जत (जिल्हा सांगली) येथे अफझलखानवधाचा फलक पोलीस अधिकार्‍यांनी केला जप्त !

‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?

बांगलादेशी हिंदूंना परत आणण्‍यासंबंधी भारतातील केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा !

भारतातील धार्मिक स्‍वातंत्र्य धोक्‍यात आल्‍याचे खोटे अहवाल वेळोवेळी जारी करणार्‍या संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या कथित समित्‍यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्‍या विरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत आहे. त्यामुळे संवेदनशील एकांतात असलेले शेतशिवार आणि माळरान येथील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने सिद्ध केला आहे.

ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण

‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.

Madras High Court :  भाजप कार्यालयातून उचलून नेलेला भारतमातेचा पुतळा परत करण्याचा आदेश !

एखाद्याच्या खासगी जागेवरून अशा प्रकारे पुतळा काढून टाकणे हा ‘अत्याचारा’चा प्रकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आणि तो पुतळा त्याच्या मालकाला परत करावा, असे आदेशात म्हटले आहे.