Bengal Ram Navami Violence Case : बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या रामनवमी हिंसेच्या प्रकरणी १६ मुसलमानांना अटक !
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
हे पोलीस आणि सरकार यांना लज्जास्पद !
शैक्षणिक क्षेत्रातील अनैतिकता गंभीर आहे. असे विद्यार्थी पुढे देशाचे आदर्श ठरतील का ? त्यामुळे असे प्रकार न होण्यासाठी शिक्षण मंडळाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह शिक्षकांवर बडतर्फ आणि फौजदारी कारवाई केली पाहिजे !
भारताने केवळ आक्षेप नोंदवून न थांबता या अधिकार्यावर कठोर कारवाई होण्यासाठी अमेरिका सरकारवर दबाव आणावा !
चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.
लाचखोरांवर त्याच वेळी कठोर कारवाई न केल्याने असे गंभीर गुन्हे पुन: पुन्हा घडत आहेत. भ्रष्ट पोलीस यंत्रणा कधी सुधारणार ?
काँग्रेसचे राज्य असतांना राजस्थानमध्ये अशा प्रकारे किती हिंदूविरोधी कारवाया चालू असतील, याचा विचारही न केलेला बरा !
या प्रकरणी एक चलचित्र सामाजिक माध्यमातून फिरू लागल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी ‘पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे’, अशी मागणी केली आहे.
महाविद्यालयीन तरुण वैभवसिंग चौहान याला गांजा विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून ४ लाख ९८ सहस्र रुपये उकळले.
शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?