पुणे येथे मारहाणीचा गुन्हा न नोंदवण्यास पोलीस ठाण्यातच पोलीस हवालदारावर दबाव
गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्या पोलीस प्रशासनाचा खर्चिक डोलारा राज्यात हवाच कशाला ?
गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणार्या पोलीस प्रशासनाचा खर्चिक डोलारा राज्यात हवाच कशाला ?
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एका पोलीस हवालदारासह ३ सरकारी कर्मचार्यांना आतंकवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून बडतर्फ केले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रहित झाल्यानंतर अशा प्रकारे कारवाई झालेल्यांची सरकारी कर्मचार्यांची संख्या आता ६९ झाली आहे.
एका पोलिसाने अनधिकृतरित्या ड्रोन उडवले. या प्रकरणी पोलिसाला कह्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी चालू आहे.
दिवसाढवळ्या होडीचालकांचा मनमानी कारभार दिसत असतांना पोलिसांनी स्वत:हून त्यात लक्ष घालून कारवाई केली पाहिजे. भाविकांकडून तक्रारीची अपेक्षा करणे, ही दायित्वशून्यता नव्हे काय ?
‘कुंपणच शेत खाते’, ही म्हण सार्थ ठरवणारी महिला पोलीस हवालदार !
प्रशिक्षण काळातच भ्रष्टाचार करणारे पोलीस अधिकारी पुढे काय दिवे लावणार आहेत, हे लक्षात येते. यातून समाजामध्ये भ्रष्टाचार किती मुरला आहे आणि नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे स्पष्ट होते !
केवळ सेवेतून निलंबित करून चालणार नाही ! गुन्हेगारी वृत्तीच्या पोलीस शिपायाला कायद्यानुसार कडक शिक्षा करून कायमचे बडतर्फच करायला हवे !
अभिनेते सैफ अली खान आक्रमणप्रकरणी पोलिसांनी प्रथम आकाश कनोजिया याला कह्यात घेतले; पण नंतर तो आरोपी नसल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले; पण अटक केल्यामुळे त्याची नोकरी गेली. त्याचे ठरलेले लग्न मोडले.
पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय ! असे भ्रष्ट पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
रक्षक नव्हे भक्षक ! अशांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे !