नागपूर येथे वाठोडा पोलीस ठाण्यातील लाचखोर महिला उपनिरीक्षक कह्यात !
कायद्याचे रक्षकच लाचखोर झाले, तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे पहायचे ? अशा लाचखोर अधिकार्यांना कठोर जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांवर जरब बसेल.
कायद्याचे रक्षकच लाचखोर झाले, तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुणाकडे पहायचे ? अशा लाचखोर अधिकार्यांना कठोर जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांवर जरब बसेल.
ग्रेट यारमाउथचे खासदार रुपर्ट लोव यांनी संसदेत अनेक पीडित महिला आणि मुली यांच्या साक्षी वाचून दाखवल्या. या साक्षींमध्ये पोलीस अधिकार्याकडून बलात्कार आणि वांशिक आधारावर ब्रिटीश मुलींना लक्ष्य करण्यासारख्या अत्यंत वेदनादायक घटना समोर आल्या आहेत.
अशा पोलिसांना त्यांच्या वर्दीची घमेंड असल्यानेच ते स्वतःला जनतेचे मालक समजतात आणि जनतेशी तुच्छतेने वागतात ! असे ज्या ज्या ठिकाणी होते, तेथील संबंधित पोलिसांवरही अशीच कठोर कारवाई केली पाहिजे !
विषारी दारू उरुळीकांचन येथील दारूभट्टीमध्ये उत्पादित करून विक्रीसाठी विविध ठिकाणी पाठवल्याचे अनुमान व्यक्त होत आहे. ‘मिथेनॉल’युक्त किंवा रसायनमिश्रित दारूमुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बकरी ईदनिमित्त दिल्या जाणार्या बोकडांच्या बळीमुळे येथील मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी आले. या प्रकरणी महापालिकेतील ३ अधिकार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
थुंकलेली पोळी देणार्यांना सोडून न देता या पोळ्या दुकानाच्या मालकाला आणि कामगारांनाच खायला देऊन अशा उपाहारगृहांवर बंदी आणायला हवी !
पोलिसांचे गुन्हेगारांशी असणारे लागेबांधे देशाची अंतर्गत सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था यांच्यासाठी अत्यंत घातक आहेत. कायद्याचे रक्षक असणार्यांचाच कायद्याप्रती किती ‘आदर’ आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !
जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक झालेले पोलीस ! अशा पोलिसांनाच आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी !
आरोपीच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे, हे पोलिसांमधील नैतिक अध:पतन दर्शवते. अशा पोलिसांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !
‘पुणे शहर पोलीस दलात ‘रील स्टार’ म्हणून ओळखल्या जाणार्या महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे यांच्यासह तिघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून तब्बल ७ लाखांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या तिघांवर आहे.