UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !
हे सरकारला लज्जास्पद ! अशी दुःस्थिती होण्यामागे विद्यार्थ्यांचा दोष आहे कि शिक्षणप्रणालीत त्रुटी आहेत ?, याचा सरकारने अभ्यास करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !
हे सरकारला लज्जास्पद ! अशी दुःस्थिती होण्यामागे विद्यार्थ्यांचा दोष आहे कि शिक्षणप्रणालीत त्रुटी आहेत ?, याचा सरकारने अभ्यास करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील नियुक्त शिक्षकांची ८० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे
येथील सनातनच्या साधिका सौ. युगा मोहन झाडे यांनी एम्.ए. (मराठी विषय) पदवी परीक्षेत ८०.९० टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला.
पुरेशा सोयी-सुविधा आणि प्राध्यापक नसतांनाही केवळ नफेखोरीसाठी महाविद्यालये चालवणे, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला द्रोहच आहे. अशा महाविद्यालयांचे परवाने त्वरित रहित करून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत !
शाळांमध्ये सरस्वती वंदना, गायत्री मंत्र, गुरुमंत्र आणि इतर हिंदु प्रार्थना यांचे पठण करण्याचे निर्देश देणार्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका छत्तीसगड उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.
सरकारी शाळांमधून शिकवण्यात येणार्या शिक्षणाचा स्तर जनतेच्या दृष्टीने न्यून असल्याने ते पाल्यांना खासगी शाळांमध्ये घालत आहे, असेच दृश्य आहे. यावर सरकार कधी विचार करणार ?
गोवा राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाचा उपक्रम
‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ने शैक्षणिक सत्र २०२५-२६ या काळात संसाधने आणि प्राध्यापक यांच्या कमतेरतेमुळे देशभरातील ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.
या प्रकरणाचे पुढील अन्वेषण वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत. आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, वेतन नोंदी आणि संस्थेच्या लेखा व्यवहारांचे अन्वेषण झाल्यावर आणखी काही सूत्रे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
यावरून ‘काश्मीरमध्ये कलम ३७० जरी हटले असले, तरी नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आणि प्रशासन यांची आतंकवादी अन् फुटीरतावादी यांचे उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती हटली नाही’, हे स्पष्ट होते. अशांच्या राजवटीत काश्मीरमध्ये पुन्हा आतंकवाद आणि फुटीरतावाद फोफावल्यास आश्चर्य वाटू नये !