‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य  डॉ. विजय अनंत आठवले यांना रोटरी क्लबने गौरवले !

‘आत्मोन्नतीनंतर आपण समाजाचे देणे लागतो’, याची जाणीव ठेवली की, सामाजिक कर्तव्यपूर्तीनंतर समाजही आपला पुरस्कार देऊन गौरव करतो.

Nagpur Arrest : नागपूर येथे मुसलमानांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षा’च्या दोघांना अटक !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये १० अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. (हे अल्पवयीन मदरशांत शिकत होते का ? याचाही शोध घेतला पाहिजे !)

Kharghar 3 lakh Muslims  Attended ‘Ijtema’: ५० सहस्र माणसांची अनुमती असतांना खारघर येथे ‘इज्तिमा’ला आले होते ३ लाख कट्टरतावादी मुसलमान !

खारघर येथे अनधिकृतरित्या मशिदी उभ्या रहात आहेत. उपाहारगृहात आणि ‘बेसमेंट’ (तळघर) येथे नमाजपठणासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. रेल्वेमध्ये स्टिकर लावले जातात.

Husain Dalwai Challenges On Aurangzeb Tomb : (म्हणे) ‘हिंमत असेल, तर औरंगजेबाची कबर हटवा !’

त्याही पुढे जाऊन जर दलवाई यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘इस्लामिक स्टेट’ आदी जिहादी संघटनांना मानवतेसाठी वरदान असल्याचे म्हटले, तरी आश्‍चर्य वाटणार नाही, हेच खरे !

Aurangzeb Tomb Row : औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्याचा दावा !

१७ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर न करणारे वक्फ बोर्ड बरखास्त करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु विधीज्ञ परिषदेकडून राज्य सरकारकडे तक्रार !

RSS Demands UN Intervention : बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा !

संयुक्त राष्ट्रांचा इतिहास पाहिला, तर ते एक बुजगावण्याच्या पलिकडे काही नाही. हिंदूंवर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे ७८ वर्षांपासून अत्याचार होत आहेत. काश्मीरमध्येही झाले; मात्र संयुक्त राष्ट्रांनी काय दिवे लावले, हे हिंदूंना ठाऊक आहे !

India On Chinese Illegal Occupation : भारताने भारतीय भूभागावर चीनचे बेकायदेशीर नियंत्रण कधीही स्वीकारलेले नाही !

भारताने केवळ असे सांगू नये, तर ते नियंत्रण हटवण्यासाठी प्रयत्न काय करणार आणि कधी करणार, तेही जनतेला सांगून आश्‍वस्त केले पाहिजे !

Sri Sri Ravi Shankar On World Happiness Index : संघर्ष चालू असणारे देश भारतापेक्षा आनंदात पुढे असल्याचे सांगणे हे आश्‍चर्यकारक !

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी ‘जागतिक आनंद निर्देशांका’वर उपस्थित केला प्रश्‍न ! जे संतांच्या लक्षात येते आणि ते उघडपणे याविषयी भूमिका घेतात, तशी भूमिका भारत सरकार का घेत नाही ?

Persecution Of Minorities In Pakistan : पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिस्ती यांची स्थिती भयावह !

पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे, हाच संपूर्ण जगासाठी शांततेचा प्रयत्न ठरेल ! यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे; कारण तो पाकचा शेजारी आणि पाकपुरस्कृत आतंकवादाने सर्वाधिक पीडित देश आहे !