S Jaishankar Target China : भारतासमवेतचा दीर्घकालीन लेखी करार कायम ठेवण्यात चीन अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
एकमेकांनी विश्वास ठेवायला चीन विश्वासू आहे का ? चीनवर ज्याने विश्वास ठेवला त्याचा आत्मघात झाला, असाच इतिहास आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे ! हा अनुभव गाठीशी असणारा भारत चीनवर विश्वास ठेवू शकत नाही !
चीनने कितीही आकांडतांडव केला, तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग असून भारताचाच भाग रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !
‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत भारताचा केसाने गळा कापणार्या चीनवर कोण विश्वास ठेवणार ?
हमासने इस्रायलमध्ये घुसून तेथील मुलांचे गळे कापले, महिलांवर बलात्कार केले, एका इस्रायली महिला सैनिकाला विवस्त्र करून गाझा पट्टीत तिची धिंड काढली, तेव्हा गोव्यातील अल्पसंख्यांक गट झोपला होता का ?
मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींच्या चीनधार्जिण्या भूमिकेमुळे तसेच मालदीव आणि चीन यांच्या घातक युतीमुळे येणार्या काळातील बिकट आव्हाने झेलण्यासाठी भारताने सज्ज रहायला हवे. एवढे मात्र खरे की, चीनप्रेमात वेडा झालेल्या मालदीवचे जेव्हा डोळे उघडतील, तेव्हा वेळ मात्र निघून गेलेली असेल !
चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !
चीनने त्याच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेश, दक्षिण चीनी समुद्र आदींचा समावेश केल्याचे प्रकरण !
शी जिनपिंग यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली क्वांग येणार असल्याचे सांगितले जात आहे.