(म्हणे) ‘वादग्रस्त भागात बैठक घेण्यास आमचा विरोध !’

श्रीनगर येथे २२ ते २४ मे कालावधीत तिसरी ‘जी २०’च्या पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्यास चीनने नकार दिला आहे.

सीमाप्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे ! – चीन

असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.

शी जिनपिंग : चीनला युद्धाच्या खाईत लोटू शकणारे ‘द रेड एम्परर’ !

२५ फेब्रुवारी या दिवशी आपण ‘शी जिनपिंग यांचे घातकी विस्तारवादी धोरण, शी जिनपिंग यांचा शासनकाळ एकाधिकारशाही आणि आव्हान न देण्याजोगा असलेला आणि चीनचे आक्रमक परराष्ट्र धोरण आणि त्याचा परिणाम’, ही सूत्रे वाचली. आज हा या लेखाचा अंतिम भाग ….

शी जिनपिंग : चीनला युद्धाच्या खाईत लोटू शकणारे ‘द रेड एम्परर’ !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे.

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग ! – खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी

हिंद आणि प्रशांत महासागर यांच्या स्वातंत्र्यासाठी चीन संकट ठरू पहात आहे, अशा वेळी अमेरिकेला त्याच्या राजकीय सहकार्‍यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून उभे रहाण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारतासमवेत !

भारत आणि चीन यांच्या सीमेवरील एकतर्फी कारवाईला आमचा विरोध ! – अमेरिका

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही एकतर्फी कारवाई आणि घुसखोरी यांचा आमचा विरोध आहे. आम्ही याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत, असे विधान अमेरिकेचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केले.

नेपाळमधील सत्तापालट !

चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

ही घटना का घडली ? आणि चीन असा आगाऊपणा का करतो ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख क्रमशः देत आहोत.

भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

पाकिस्तान आणि चीनची युती  तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’

…तर भारताला मोठा धोका आहे, हे अधोरेखित होते !

‘लडाखमधील सीमारेषा पालटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या यशाने हुरळून जाऊन तवांगमधील सीमारेषा पालटता येईल’, असा चीनने विचार केला. लडाखमधील सीमारेषेवरील भूमी त्यांनी चोरून बळकावली आहे, हे ते विसरले. तवांगमध्ये त्यांना (चीनला) अपमानास्पद माघार घ्यावी लागली.