Security Alert To T Raja Singh : (म्हणे) ‘बुलेटप्रूफ गाडीचा उपयोग करा आणि सशस्त्र सुरक्षारक्षक ठेवा !’ – भाग्यनगर पोलिस

पोलिसांनी फुकटचा सल्ला देण्याऐवजी स्वतःहून बुलेटप्रूफ गाडी आणि सशस्त्र सुरक्षारक्षक पुरवणे आवश्यक आहे. आमदारांच्या संदर्भात काँग्रेस सरकारचे पोलीस असे सांगत असतील, तर ते सर्वसामान्य लोकांचे तरी रक्षण कसे करणार ?

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्री यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

विश्‍वकल्याणार्थ रामराज्यासम ‘सनातन राष्ट्रा’चे लक्ष्य निर्धारित करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा गोवा येथे यंदा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे, त्या निमित्ताने . . .

अल्लाबक्ष मुल्ला याच्यावर कठोर कारवाई करा ! – सकल हिंदु समाज

या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडतोड अथवा मिटवामिटवी न होता गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने गगनबावडा पोलीस ठाण्यात  देण्यात आले.

गोडोली मंदिर परिसरात पशूहत्येस बंदी ! – यात्रा समितीचा निर्णय

मंदिरातील पशूबळीची शेकडो वर्षांची प्रथा बंद करतांना धर्माचार्यांचे मत यात्रा समितीने घेतले होते का ?

साधना न शिकवता शासनकर्त्यांनी सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !

‘जनतेला साधना शिकवून तिला सात्त्विक करणे’, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य असतेे. त्याचे पालन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’

‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

असे संत शासनकर्ते सर्वत्र हवेत !

माझ्या ३ पिढ्या श्रीरामजन्मभूमी चळवळीला समर्पित होत्या. आम्ही सत्तेसाठी आलो नाही. श्रीराममंदिरासाठी आपल्याला सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत केले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा !

दिनांक : २२ मार्च २०२५, स्थळ : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माटुंगा (प.). मुंबई
प्रदर्शन वेळ : सायंकाळी ५ वाजता, कार्यक्रम वेळ : सायंकाळी ६ वाजता

ए.टी.एम्. कार्डद्वारे पैसे काढतांना सतर्कता बाळगा !

ए.टी.एम्. कार्डद्वारे पैसे काढतांना फसवणूक होण्याची शक्यता असते. या संदर्भात एका धर्मप्रेमीला आलेला अनुभव येथे दिला आहे. सदर प्रकार कुणाच्याही संदर्भात घडू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन ए.टी.एम्. मशीनद्वारे पैसे काढतांना सतर्क रहावे.