सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !
आपत्काळाच्या विचाराने अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास दूर व्हावेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात ?’, याचे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे.