हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

आपल्याला हिंदु राष्ट्राच्या दिशेने तत्परतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मला मिळणार्‍या संकेतानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य निकटच्या भविष्यकाळात पूर्ण होणे शक्य होणार आहे;

आपत्काळाची कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय (साधना) !

आपत्काळाची कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय (साधना) !

श्लोक आणि स्तोत्रे यांच्या समवेतच अग्निहोत्रही तेवढेच महत्त्वाचे आहे. अणूबाँबमुळे निघणार्‍या किरणोत्सर्गाच्या प्राणघातक परिणामांपासून स्वतःसह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करणे आवश्यक असते.

तिसरे जागतिक महायुद्ध

तिसरे जागतिक महायुद्ध

महायुद्धानंतर काही दिवसांनी जगभर आर्थिक आणीबाणीची स्थिती घोषित केली जाईल. पृथ्वीवरील सर्व संपत्ती भूकंप, पूर आणि पंचमहाभूते यांच्या विनाशकारी प्रलयात नष्ट होईल.

इंधन लढाई केवळ देशाची नव्हे, तर प्रत्येक भारतियाचीही !

इंधन लढाई केवळ देशाची नव्हे, तर प्रत्येक भारतियाचीही !

आखाती युद्धाच्या आंतरराष्ट्रीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधनबचत ही केवळ घरगुती नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्यही आहे.

आपत्काळाच्या दृष्टीने ‘हिंदु हेल्पलाईन’ची आवश्यकता !

आपत्काळाच्या दृष्टीने ‘हिंदु हेल्पलाईन’ची आवश्यकता !

सध्या परिस्थिती इतकी भयावह झाली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करत आहेत, तरीही ‘भविष्यात भारतातील अधिकांश भूभागामध्ये हिंदू सुरक्षित राहू शकतील का ?’, हा प्रश्नच आहे.

कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकणारे पृथ्वीवरील संभाव्य संकट ‘सुपर एल निनो’ !

कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकणारे पृथ्वीवरील संभाव्य संकट ‘सुपर एल निनो’ !

‘एल निनो’ ही प्रशांत महासागरातील महत्त्वाची हवामानविषयक घटना आहे. ‘एल निनो’काळात वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा पालटते. त्यामुळे समुद्रातील उष्णता दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीकडे सरकून जगातील वार्‍यांच्या चक्रासह पावसाचे स्वरूप बिघडते.

आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !

आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !

आपत्काळात ईश्वराने आपला हात धरावा, यासाठी आतापासूनच ईश्वरचरणी आणि गुरुकार्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करणे वाढवावे. ईश्वरचरणी आणि गुरुकार्यासाठी पूर्णपणे समर्पित होण्याच्या दृष्टीने पूर्णवेळ साधना करता येण्यासाठी मनाची सिद्धता करावी.

चैतन्याचे महत्त्व !

चैतन्याचे महत्त्व !

साधनेच्या बळावर ईश्वरी चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण होते आणि त्या चैतन्याच्या बळावर अत्यल्प आहारातूनही दिवसभर कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. आपत्काळात अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर हे सूत्र महत्त्वाचे ठरते.

आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !

आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ समजून घ्या !

‘आपत्काळात उपयोगी पडावी’, यासाठी आपण किती म्हणून औषधे साठवून ठेवणार ? त्यापेक्षा वात, पित्त आणि कफ यांना समजून घेतल्यास केवळ ३ ते ६ औषधांमध्ये किंवा बहुतेक वेळा, तर कोणत्याही औषधांविना नेहमीचे विकार बरे करता येतात. त्यादृष्टीने आतापासूनच आयुर्वेदाचा प्राथमिक अभ्यास करा !