पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !

पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !

सनातन धर्मग्रंथांनुसार युगपरिवर्तन हे केवळ एका कालखंडाचा अंत नाही, तर एक व्यापक नैसर्गिक, आध्यात्मिक आणि वैश्विक घटना असते. जेव्हा एका युगातून दुसर्‍या युगात संक्रमण होते, तेव्हा हे परिवर्तन संपूर्ण ब्रह्मांडात स्पष्टपणे अनुभवले जाते.

Maharashtra : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

Maharashtra : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

६ जुलै या दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथा परिसराला मोठ्या प्रमाणात बसला.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !

व्हेनेझुएलामध्ये २४ जूनच्या रात्री ७.२ आणि ७.५ ‘रिक्टर स्केल’ तीव्रतेचे भूकंप आले होते. आरंभीच्या धक्क्यांनंतर येणार्‍या भूकंपानंतरच्या धक्क्यांमुळे (‘आफ्टरशॉक्स’मुळे) क्षतिग्रस्त इमारती कोसळण्याचा धोका कायम आहे.

Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता

Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता

पहिला धक्का रात्री १०:०४ वाजता सॅन फेलिप शहराजवळ बसला, ज्याची तीव्रता ७.२ एवढी होती. यानंतर अवघ्या ३९ सेकंदांनंतर युमारे शहराजवळ ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तीशाली धक्का बसला. हे दोन्ही भूकंप एकमेकांपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर झाले.

हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

आपल्याला हिंदु राष्ट्राच्या दिशेने तत्परतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मला मिळणार्‍या संकेतानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य निकटच्या भविष्यकाळात पूर्ण होणे शक्य होणार आहे;

आपत्काळाची कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय (साधना) !

आपत्काळाची कारणे आणि त्यापासून वाचण्याचे उपाय (साधना) !

श्लोक आणि स्तोत्रे यांच्या समवेतच अग्निहोत्रही तेवढेच महत्त्वाचे आहे. अणूबाँबमुळे निघणार्‍या किरणोत्सर्गाच्या प्राणघातक परिणामांपासून स्वतःसह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करणे आवश्यक असते.

तिसरे जागतिक महायुद्ध

तिसरे जागतिक महायुद्ध

महायुद्धानंतर काही दिवसांनी जगभर आर्थिक आणीबाणीची स्थिती घोषित केली जाईल. पृथ्वीवरील सर्व संपत्ती भूकंप, पूर आणि पंचमहाभूते यांच्या विनाशकारी प्रलयात नष्ट होईल.

इंधन लढाई केवळ देशाची नव्हे, तर प्रत्येक भारतियाचीही !

इंधन लढाई केवळ देशाची नव्हे, तर प्रत्येक भारतियाचीही !

आखाती युद्धाच्या आंतरराष्ट्रीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधनबचत ही केवळ घरगुती नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्यही आहे.

आपत्काळाच्या दृष्टीने ‘हिंदु हेल्पलाईन’ची आवश्यकता !

आपत्काळाच्या दृष्टीने ‘हिंदु हेल्पलाईन’ची आवश्यकता !

सध्या परिस्थिती इतकी भयावह झाली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करत आहेत, तरीही ‘भविष्यात भारतातील अधिकांश भूभागामध्ये हिंदू सुरक्षित राहू शकतील का ?’, हा प्रश्नच आहे.

कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकणारे पृथ्वीवरील संभाव्य संकट ‘सुपर एल निनो’ !

कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकणारे पृथ्वीवरील संभाव्य संकट ‘सुपर एल निनो’ !

‘एल निनो’ ही प्रशांत महासागरातील महत्त्वाची हवामानविषयक घटना आहे. ‘एल निनो’काळात वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा पालटते. त्यामुळे समुद्रातील उष्णता दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीकडे सरकून जगातील वार्‍यांच्या चक्रासह पावसाचे स्वरूप बिघडते.