China’s Giant Radar System : चीनने म्यानमार सीमेजवळ उभारली महाकाय रडार प्रणाली : भारताला धोका

भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने युनान प्रांतात ‘एल्.पी.ए.आर्.’ बांधले आहे. हे चीनच्या आक्रमकतेचे आणि त्याच्याकडे असलेल्या प्रगत यंत्रणेचे उदाहरण आहे.

Chinese Army Unfit  For War : चिनी सैन्य युद्ध लढण्यासाठी योग्य नाही !

चिनी सैन्याला भारताने वर्ष १९६७ मध्ये आणि वर्ष २०२२ च्या गलवान येथील संघर्षात धडा शिकला होता,त्यामुळे अशा सैन्याला पराभूत करणे अवघड नाही, हे भारतिया सैन्याला ठाऊक आहे !

‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’ वापरून तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण !

चीनच्या प्रचारयंत्रणा भारताच्या समाजातील वांशिक, धार्मिक आणि सामाजिक संघर्षांना जसे की, माओवादाला चालना देत आहे. अशा प्रकारे भारतात अंतर्गत संघर्ष आणि असंतोष निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.

China’s Claim About Dam : (म्हणे) ‘ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधल्याने भारताची हानी होणार नाही !’ – चीनचा दावा

धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे. विश्‍वासघातकी, धूर्त आणि भारतद्वेषी असणार्‍या चीनच्या या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

चीनकडून पसरवण्यात येणारा आर्थिक साम्राज्यवाद !

या लेखात आपण चीनचा हेतू काय आहे ? जगभरात चीन कर्ज का वाटत आहे ? चीनकडून कर्ज घेणार्‍या भारताच्या शेजारी असलेले देश बरबाद का झाले ? हे समजून घेणार आहोत.

संपादकीय : छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या !

युद्धामध्ये शक्ती नव्हे, तर युक्ती आणि देवावरील भक्ती कामी येते, हे छत्रपतींच्या चरित्रातून आपल्याला ठायी ठायी दिसून येते. त्यामुळेच ते मोगल आक्रमकांना नामोहरम करू शकले. लडाखसारख्या ठिकाणी कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांना छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याची प्रेरणा देत राहील.

China Builds Dam On Brahmaputra : ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधत आहे जगातील सर्वांत मोठे धरण !

चीनमधील सर्वांत मोठे धरण ‘थ्री गॉर्जेस’ आहे. चीनमधील या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावला आहे; ज्यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 

बांगलादेश संकट : चीनच्‍या अदृश्‍य हाताचा प्रभाव !

बांगलादेशातील अराजकतेमध्‍ये चीनचा सहभाग लक्षात घेता त्‍याची विस्‍तारवादी वृत्ती रोखण्‍यासाठी भारताने सिद्धता करायला हवी !

भारत-चीन संबंधांची दिशा आणि दशा !

शी जिनपिंग यांनी स्वतःला ‘सुपर माओ’ म्हणून सादर करण्याच्या त्यांच्या इच्छेतून निर्माण केलेल्या अविश्वासामध्ये कोणतीही मोठी सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे पाऊल पुष्कळ लहान आहे.

संपादकीय : ‘विश्‍वदूता’चे ‘मास्‍टरस्‍ट्रोक’ !

सैनिकी शक्‍तीपेक्षा आर्थिक आणि भूराजकीय शक्‍ती अधिक परिणामकारक असल्‍याने भारत चीनला शह देत आहे, यात काय आश्‍चर्य !