China Activity : हिंद महासागरातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताचे लक्ष !
हिंद महासागरात एक स्थानिक नौदल शक्तीच्या रूपात आम्ही ‘तेथे काय चालू आहे ?’, यावर लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर्. हरि कुमार यांनी केले.
हिंद महासागरात एक स्थानिक नौदल शक्तीच्या रूपात आम्ही ‘तेथे काय चालू आहे ?’, यावर लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आर्. हरि कुमार यांनी केले.
‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्वास ठेवणार ?
भारताला जे आतंकवादी हवे आहेत, त्यांच्या पाकमध्ये अथवा कॅनडामध्ये अज्ञातांकडून एका मागोमाग एक हत्या होत आहेत. यामुळे एक प्रकारची दहशत त्यांच्यात निर्माण झाली आहे.
चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !
चीन भारताच्या किती आणि कशा कुरापती काढतो ? हे आता संपूर्ण जगाला ठाऊक आहे. आता त्याने भारताचा अरुणाचल प्रदेश त्याच्या मानचित्रात (नकाशामध्ये) दाखवून भारताला पुन्हा एकदा डिवचले आहे.
भारताच्या एकता आणि अखंडतेला सुरुंग लावण्यासाठी कावेबाज चीन अन् जिहादी पाक आधीच टपून बसले आहेत. असे असतांना अशा प्रकारची राष्ट्रविघातक वक्तव्ये शत्रूराष्ट्रांशी खेळण्यात येणार्या कूटनैतिक युद्धास मारक ठरतात.
चीन आणि पाकिस्तान यांना शब्दांची भाषा समजत नाही , त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता आहे. जेव्हा भारत असे करील, तेव्हाच या समस्या दूर होतील !
भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखावी, यामध्ये तिबेटींवर चीनने केलेले अत्याचार जगासमोर मांडण्यासह चिनी वस्तूंवर भारतात बंदी लादण्यासारखे प्रयत्न प्राधान्याने करणे आवश्यक !
अस्तित्व संपत चाललेल्या तिबेटला सर्वंकष स्वातंत्र्य मिळवून देण्याची तिबेटींची अपेक्षा भारत शासनाने पूर्ण करावी !
तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.