बांगलादेशी घुसखोरी – राष्ट्रासाठी घातक !
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !