हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि क्षमता लक्षात घ्या !

हिंदु धर्म हा साधा नाही. तो क्षमाशील असला, तरी बलवान आणि वीर्यवान आहे. ‘संपूर्ण जग आर्यमय करू’, अशी उद्घोषणा आमच्या वेदांनी केली आहे.

प्रश्न आहे हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा !

हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !

सनातन धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी सनातन संस्था !

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.

‘अभिनव भारत’चे कुलगुरु बाबाराव सावरकर !

चंद्रशेखर आझाद,  भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांसारख्या नंतरच्या पिढीतील क्रांतीकारकांचे मार्गदर्शक अन् आधारस्तंभ म्हणून बाबाराव यांच्याकडे आपण निर्देश करू शकतो.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांची ऐतिहासिक भेट !

“सावरकर यांच्यासमवेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जोडणे टाळा. नेताजी हे सर्वांना समवेत घेणारे धर्मनिरपेक्ष नेते आणि देशभक्तांचे रक्षण करणारे होते.’’ असे वक्तव्य करणाऱ्या चंद्र कुमार बोस यांचे आक्षेप खोडून काढणारे लिखाण या लेखाद्वारे प्रसिद्ध करत आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले हिंदूंचे ‘एकतागान’ !

सावरकर यांची राजकीय मतप्रणाली सर्वज्ञात आहे. ‘हिंदुस्थान हा अविभाज्य असून तो हिंदूंचा आहे, हिंदूंचाच राहिला पाहिजे’, हा त्यांचा मूलमंत्र सर्वकालिक आहे.

क्षात्रतेजाने तळपणारा ‘स्वातंत्र्यशाहीर’ सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवी मनाला ‘महाकवीचा घाट’ आणि ‘पल्लेदारपणा’ हे गुण निसर्गाने सढळ हाताने दिले. सावरकर यांच्या कवितेला कर्तेपणाची अनन्यसामान्य जोड आहे. त्यांच्या कवितेत आढळणारा ‘वीररस’ त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आला आहे.

इतिहासाचा सखोल अभ्यास न करता स्वतःचे अज्ञान प्रकट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार !

छत्रपती शिवराय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण

हिंदुस्‍थानच्‍या प्रजासत्ताकाची पंच्‍याहत्तरी आणि आव्‍हाने !

सज्‍जनांचे रक्षण आणि दुष्‍प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, धर्मरक्षणासाठी अधर्माशी लढणे यांद्वारेच भारत विश्‍वगुरु पदावर पोचू शकतो !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा हिंदूंचा आत्मसन्मान !

‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता.