पहिल्या बाजीरावांनी छत्रसालाकडून मिळवलेले राज्य आणि मराठ्यांनी पानिपतच्या युद्धानंतर काढलेला वचपा !

समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा औरंगजेबासह इस्लामी आक्रमकांवर झालेला परिणाम !

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुढे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाचा औरंगजेबावर काय परिणाम झाला ? छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी साम्राज्याचे प्रमुख ध्येय आणि मराठ्यांच्या युद्धपद्धतीतील वैशिष्ट्य यांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहे.

पहिल्या बाजीरावांनी मोगल आणि निजाम यांच्या विरोधात आचरलेली छत्रपती शिवरायांची युद्धनीती !

आपल्या पुरतेच पहाण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीने हिंदु जातीचा राजकीय आणि धार्मिक विनाश केला. ही गोष्ट नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्या वेळी पहिल्या बाजीरावांनी सर्व हिंदु राजांना समजावली.

छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हिमालयाच्या पलीकडे थेट सीमाप्रांतात नेण्याविषयी मराठ्यांनी केलेला निर्धार !

महाराष्ट्राचे राजकीय स्वातंत्र्य जिंकून परत मराठ्यांनी स्वतःची सत्ता बळकट केली, संघटित केली. त्यामुळे ते त्यांच्या पायावर उभे राहून हिंदु धर्माचे आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी कुणाशीही दोन हात करायला समर्थ झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या सवंगड्यांचा हेतू ‘मराठी राज्य स्थापन’ करण्याचा नव्हता, तर ‘हिंदवी स्वराज्य स्थापन’ करण्याचा होता.

वीर सावरकर उवाच

‘‘दुसर्‍याच्या आणि विशेषतः संभाव्य शत्रूच्या राज्यावर स्वारी करणे, हा राज्यशास्रात अन्याय होत नाही. किंबहुना राजाचे हेच कर्तव्य आहे की, जोवर तो शत्रू आपल्यावर स्वारी करण्यास समर्थ झालेला नाही

छत्रपती शिवरायांकडे मुसलमान सैनिक असल्याविषयी उठवलेली आवई आणि हिंदवी स्वराज्यासाठी मराठ्यांनी दिलेला लढा !

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते; म्हणूनच त्यांच्या सैन्यात आपल्याला मुसलमान दिसतात’, असे अलीकडे सांगितले जाते; पण त्यात तथ्य नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक आणि हिंदु साम्राज्‍याचा विस्‍तार !

छत्रपती शिवरायांचा राज्‍याभिषेक, म्‍हणजे हिंदुस्‍थानच्‍या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. मोगल सत्तेच्‍या काळात ‘हिंदुस्‍थानातील मोगल साम्राज्‍य, म्‍हणजेच हिंदुस्‍थानचे सरकार’, असे समीकरण झाले होते.

वीर सावरकर उवाच 

‘हिंदु संस्कृतीने माणसाला देवत्वापर्यंत पोचण्याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्पन्न करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली…

भारतीय राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष – एक प्रकट चिंतन ! 

देश स्वतंत्र झाल्यावर भारतीय राज्यघटना समितीचे स्थायी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे २११ सदस्य  या सर्वांच्या कष्टाने भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, ती वर्ष १९५० मध्ये ! वर्ष २०२५ हे आपल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

जगात जे जे चांगले आहे, जे जे उत्तम आहे, त्या त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिक आणि बौद्धिक विशालता हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.