महिमा श्रीरामनामाचा, मनुष्यजन्माच्या उद्धाराचा !
‘महर्षि वाल्मिकींनी लिहिलेले श्री रामायण काल्पनिक आहे’, असे आजकालचे तथाकथित विद्वान म्हणतात. काहींना वाटते की, श्रीरामाने स्वतःला भगवान म्हटले नाही.
‘महर्षि वाल्मिकींनी लिहिलेले श्री रामायण काल्पनिक आहे’, असे आजकालचे तथाकथित विद्वान म्हणतात. काहींना वाटते की, श्रीरामाने स्वतःला भगवान म्हटले नाही.
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. दुर्गेश जयवंत परुळकर हे हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक आहेत. ते अखंडपणे हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे कार्य करत आहेत…..
औरंगजेबाची विचारसरणी मदरशांमधून अजूनही जिवंत ठेवली जात आहे; म्हणूनच मदरसांमधून शिक्षण घेऊन बाहेर आलेले मुसलमान या देशाशी एकनिष्ठ राहू इच्छित नाहीत.
व्यावसायिक क्षेत्रात जशी हलाल प्रमाणित उत्पादने सर्रास विकली जातात, तसे शासनाने ‘ओम प्रमाणपत्रा’ला मान्यता देऊन हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारावे.
समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुढे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाचा औरंगजेबावर काय परिणाम झाला ? छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी साम्राज्याचे प्रमुख ध्येय आणि मराठ्यांच्या युद्धपद्धतीतील वैशिष्ट्य यांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहे.
आपल्या पुरतेच पहाण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीने हिंदु जातीचा राजकीय आणि धार्मिक विनाश केला. ही गोष्ट नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्या वेळी पहिल्या बाजीरावांनी सर्व हिंदु राजांना समजावली.
महाराष्ट्राचे राजकीय स्वातंत्र्य जिंकून परत मराठ्यांनी स्वतःची सत्ता बळकट केली, संघटित केली. त्यामुळे ते त्यांच्या पायावर उभे राहून हिंदु धर्माचे आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी कुणाशीही दोन हात करायला समर्थ झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या सवंगड्यांचा हेतू ‘मराठी राज्य स्थापन’ करण्याचा नव्हता, तर ‘हिंदवी स्वराज्य स्थापन’ करण्याचा होता.
‘‘दुसर्याच्या आणि विशेषतः संभाव्य शत्रूच्या राज्यावर स्वारी करणे, हा राज्यशास्रात अन्याय होत नाही. किंबहुना राजाचे हेच कर्तव्य आहे की, जोवर तो शत्रू आपल्यावर स्वारी करण्यास समर्थ झालेला नाही
‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते; म्हणूनच त्यांच्या सैन्यात आपल्याला मुसलमान दिसतात’, असे अलीकडे सांगितले जाते; पण त्यात तथ्य नाही