स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट

२२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सावरकर यांच्या रणनीतीच्या आधारे हिंदु महासभेच्या कार्यकारिणीने केलेला ठराव, सावरकर आणि व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या भेटीचा वृत्तांत, म. गांधींची लॉर्ड लिनलिथगो यांच्याशी झालेली ब्रिटीशधार्जिणी भेट’, यांविषयी वाचले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट

सावरकर यांनी कोणत्याही प्रकारे ब्रिटीश सरकारला कधीच साहाय्य केले नाही. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील जनतेची सावरकर यांनी कधीही दिशाभूल केली नाही कि फसगत केली नाही. गांधींनी ‘एका वर्षात स्वराज्य मिळवून देतो’, असे अभिवचन हिंदुस्थानातील जनतेला दिले; पण ते त्यांना पूर्ण करता आले नाही.

‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !

‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !

मुसलमान धर्माचे अनुयायी हिंदु संस्कृतीचे सिद्धांत, सभ्यता आणि शालीनता यांवर आक्रमण करत आहेत अन् हे सर्व आता सहनशीलतेच्या पलीकडे झाले आहे. एखाद्या आस्थापनेत घटना घडली, तर आपण समजू शकतो, तथापि असे अपप्रकार अनेक आस्थापनांमधून आढळून येत असतील, तर मोठे षड्यंत्र आहे, हे निश्चित !

छत्रपती शिवाजी महाराजांना अपकीर्त करणारे गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकावर मान्यवरांनी घेतला आक्षेप !

छत्रपती शिवाजी महाराजांना अपकीर्त करणारे गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकावर मान्यवरांनी घेतला आक्षेप !

या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘निधर्मी’ ठरवण्याची केविलवाणी धडपड करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी व्यक्त केली.

इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।

इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।

राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशातील नागरिकांना आवाहन करतांना ‘सांप्रतकाळात राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी पोलीसदल, सैन्यदल, सुरक्षायंत्रणा यांच्याप्रमाणे नागरिकांनीही सक्रीय सहभाग घ्यावा’, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या विधानाचा व्यापक अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे.

सांस्कृतिक राष्ट्रवादाला महत्त्व !

सांस्कृतिक राष्ट्रवादाला महत्त्व !

एखादा देश पारतंत्र्यात गेला, म्हणजे त्या देशात परकियांची सत्ता प्रस्थापित झालेली असते. तथापि त्या देशाची संस्कृती नष्ट झालेली नसते. म्हणून ते राष्ट्र पारतंत्र्यात असले, तरी जिवंत राष्ट्र म्हणून ओळखले जाते.

अक्षय्य तृतीयेला झालेल्या गंगावतरणाची (जलावतरणाची) दिव्य कथा !

अक्षय्य तृतीयेला झालेल्या गंगावतरणाची (जलावतरणाची) दिव्य कथा !

अक्षय्य तृतीयेला गंगेचे अवतरण झाले, अशी आपली परंपरा सांगते. ‘वाल्मिकी रामायणा’च्या बालकांडात सर्ग ३४ ते ४४ या ११ सर्गांमध्ये विश्वामित्र ऋषींनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना गंगावतरणाची कथा सांगितली आहे.

होय, हा देश आमच्या तीर्थरूपांचा आहे !

होय, हा देश आमच्या तीर्थरूपांचा आहे !

खरे पहाता हा देश आम्हा हिंदूंच्या तीर्थरूपांचा आहे. वास्तविक असे उत्तर देण्यास आमची बुद्धी आम्हाला अनुमती देत नाही. तथापि जर कुणी आमच्या तीर्थरूपांचा उल्लेख केला तर आता ठणकावून सांगणे, हे आमचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य ठरते.

‘न मे भक्त: प्रणश्यति ।’, हा श्लोक ‘सनातन प्रभात’साठी सार्थ ! – दुर्गेश परूळकर, व्याख्याते

‘न मे भक्त: प्रणश्यति ।’, हा श्लोक ‘सनातन प्रभात’साठी सार्थ ! – दुर्गेश परूळकर, व्याख्याते

‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हा शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पहिल्या पृष्ठावर आहे. व्रतस्थ कसा ओळखायचा ? याविषयी चिंतन होण्याची आवश्यकता आहे. व्रतस्थाचे वर्तन कसे असावे ? तर एका विद्यार्थ्यासारखे !  जीवनाच्या अंतापर्यंत प्रत्येकाने विद्यार्थीदशेतच जगावे.

‘व्रतस्थ धर्मरक्षक’ असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ देशाचा खरा वीर ! – सुप्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परूळकर

‘व्रतस्थ धर्मरक्षक’ असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ देशाचा खरा वीर ! – सुप्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परूळकर

वाचक, हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा आविष्कार !