मोदी सरकारच्या काळात देशात दंगलींच्या घटनांमध्ये ४८ टक्क्यांनी घट !

याचाच अर्थ काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्याची मोकळीक देण्यात आली होती आणि आजही ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे दंगली होत आहेत. देशाला दंगलमुक्त करण्यासाठी देश काँग्रेसमुक्त करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !

प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची नारायण राणेंची मागणी !

दंगलीची माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना ‘६ डिसेंबरनंतर दंगली होतील’, असे वक्तव्य केले होते.

Dublin Riots : शरणार्थी मुसलमानाच्या आक्रमणामुळे डबलिनमध्ये हिंसाचार !

लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २०० लोकांच्या हिंसक जमावाने केलेल्या आक्रमणात १३ दुकानांना आग लावण्यात आली. कट्टर राष्ट्रवादी गटाने केलेल्या या हिंसाचारात पोलिसांची ११ वाहने, ३ बस आणि १ ट्राम यांनाही आग लावण्यात आली.

मणीपूरमध्ये सुरक्षादलांकडून लुटलेली ५ सहस्र शस्त्रे सापडत नाहीत, तोपर्यंत हिंसाचार थांबणार नाही ! – भारतीय सैन्य

येथील ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई समाज यांच्यातील हिंसाचाराला साडेसहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. येथे अजूनही हिंसाचार चालूच आहे.

बीड येथे ऐन दिवाळीत केली पोलिसांनी धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणी १८१ जणांची दिवाळी कारागृहात !

काही जण पोलीस कोठडीत, तर काही कारागृहात आहेत. त्‍यामुळे या आरोपींना दिवाळी कारागृहात साजरी करण्‍याची वेळ आली आहे. विशेष म्‍हणजे या घटनांमध्‍ये पोलिसांनी आणखी ४०० जणांची ओळख पटवली आहे.

देहलीतील दंगलीमध्ये हिंदु तरुणाची निर्घृण हत्या करणार्‍या ११ मुसलमान आरोपींची निर्दोष मुक्तता !

जर हे आरोपी निर्दोष आहेत, तर हिंदु तरुणाची हत्या कुठल्या धर्मांधांनी केली ? हे आता कोण शोधणार ?

मणीपूर येथे हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

संघाच्या नागपूर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने जन्मलेले हिंदू

‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्चितपणे आली असेल.

नेपाळमधील दंगली ! 

नेपाळ-भारत यांच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्‍याचा गंभीर परिणाम म्‍हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !

भारताला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवरील भागांत जाणीवपूर्वक भडकावल्या जात आहेत दंगली !

उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेवर गेल्या काही वर्षांत बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती होण्यासह तेथे मशिदी आणि मदरसे उभे रहात आहेत.