Tipu Sultan Row : सिरवार (कर्नाटक) येथे टिपू सुलतानच्या पुतळ्याला अज्ञातांनी चपलांचा हार घातल्याने हिंसाचार !

कर्नाटकचे काँग्रेस सरकार हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई करत त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या हानीची भरपाई वसूल करणार का ?

धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होतांना पोलीस झोपले होते का ? अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाका !

‘२१ जानेवारी २०२४ च्या रात्री पनवेल रेल्वेस्थानकावर भगवे ध्वज लावण्यास धर्मांध मुसलमानांनी केलेला विरोध आणि मीरा रोड येथे शोभायात्रा मिरवणुकीवर केलेले आक्रमण यानंतर २२ जानेवारी या दिवशी …

Shiva Temple Vandalized WB : हावडा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे !

संपादकीय : धर्मांधांचे पित्त खवळले !

श्रीराममंदिराच्या उभारणीनंतर आता धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी रामभक्तीसमवेत स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

नयानगरमध्ये (ठाणे) ‘जय श्रीराम’ची घोषणा नाही दिली, तर माझे नाव पालटा !

भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे हिंदूंना पत्रकार परिषदेद्वारे आवाहन

पनवेल (जिल्हा रायगड) रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा तीव्र विरोध !

दंगल माजवण्याचा प्रयत्न
त्वेषपूर्ण घोषणा दिल्या

संपादकीय : प्रभावशाली देशातील हिंसाचार !

राष्ट्रीय कर्तव्यांची जाण असणारे समाजविघातक पावले न उचलता स्वतःची क्षमता वापरून राष्ट्रोत्कर्ष साधतात !

मराठा आरक्षणावरून बीड येथे झालेल्या हिंसाचाराची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार !

या दुर्घटनेतील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे ? याचे अन्वेषण होत आहे. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. कारवाईपासून आम्ही मागे हटणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षातील असले, तरी आरोपींवर कारवाई केली जाईल – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

बाबरीचा ढाचा पाडण्यापूर्वीच बांगलादेशात हिंदूंवर चालू झाले होते अनन्वित अत्याचार !

६ डिसेंबर १९९२ हा असा दिनांक आहे, ज्या दिवशी हिंदु संघटना प्रतिवर्षी ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करतात; मात्र या दिवशी हिंदुद्वेषी हे हिंदूंना दुसर्‍या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात.

मोदी सरकारच्या काळात देशात दंगलींच्या घटनांमध्ये ४८ टक्क्यांनी घट !

याचाच अर्थ काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्याची मोकळीक देण्यात आली होती आणि आजही ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे दंगली होत आहेत. देशाला दंगलमुक्त करण्यासाठी देश काँग्रेसमुक्त करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !