संपादकीय : ममतांचा दंगा !
बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !
बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !
मुर्शिदाबादमध्ये मिरवणुकीत फोडण्यात आले गावठी बाँब !
झारखंड पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी अशा प्रकारचा शोध घेतला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
गड-दुर्ग येथे झाडे, भिंती यांवर दगडाने नावे कोरणे, रेल्वेरूळ उखडणे, दंगलींच्या वेळी पोलीस चौक्या जाळणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे, बसची तोडफोड करणे, बसगाड्या किंवा रेल्वेचे डबे यांना आग लावणे आदी गोष्टी समाजकंटक जाणीवपूर्वक करत असतात….
पोलिसांकडून हिंदूंना न्याय देण्याऐवजी उलट त्यांच्यावर लाठीमार केला जातो, हे संतापजनक ! याची नोंद भाजप सरकारने घेतली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
दंगल कोण घडवते ? वातावरण खराब कोण करते ? हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे संबंधित दंगलखोरांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली.सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे.
न्यायालयाला असा आदेशका द्यावा लागतो ? पोलीस स्वतःहून आरोपींना अटक का करत नाहीत ? अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाँबची सिद्धता करणार्या धर्मांधांवर जरब बसेल, अशी कठोर कारवाई होणे आवश्यक !