पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका

पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.

ओवैसी विकास नाही, तर रोहिंग्यांना भारतात आणण्याची मागणी करतात ! – खासदार तेजस्वी सूर्या, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे  इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

कर्नाटक सरकारकडून ‘कर्नाटक वीरशैव-लिंगायत निगम’साठी ५०० कोटी रुपयांची तरतूद

कर्नाटकमधील भाजप सरकारने राज्यात ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ‘कर्नाटक वीरशैव-लिंगायत निगम’ची स्थापना करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी या निगमची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ हातात हात घालून चालू शकत नाही ! – तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांना जे वाटते ते सत्य असते, तर चांगलेच झाले असते; मात्र वस्तूस्थिती तशी नाही, याचा त्यांनी अभ्यास करावा !

भारत सरकारकडून ‘स्नॅक व्हिडिओ’सहित ४३ अ‍ॅप्सवर बंदी

केंद्र सरकारने ४३ भ्रमणभाष अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

चीनने डोकलामजवळ सैन्य आणि दारुगोळा ठेवण्यासाठी बंकर बांधले

चीनला जशास तसे उत्तर दिल्यावरच त्याच्या कुरापती थांबतील !

काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणासाठी पाकिस्तानकडून नशेखोर तरुणांचा वापर !

पाकिस्तान आता काश्मीर खोर्‍यातील अमली पदार्थांच्या नशेमध्ये अडकलेल्या मुसलमान तरुणांना अमली पदार्थ देऊन त्यांचा ग्रेनेड फेकणे, शस्त्र हिसकावणे, निवडणूक लढणार्‍यांंना बंदुकीच्या धाकावर धमकावणे आदींसाठी वापर करवून घेत आहे.

संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या जामिनावरील याचिकेवर जोधपूर न्यायालय सुनावणी करण्यास सिद्ध

गेल्या ७ वर्षांपासून येथील कारागृहात कथित लैंगिक शोषणाच्या दोषावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली आहे.

केरळच्या चर्चमध्ये मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह करण्यात आल्याने गदारोळ

अशा विवाहाला ‘प्रेम’ म्हणणारे निधर्मीवादी आता गप्प का ? ते चर्चचा विरोध का करत नाहीत कि ‘चर्चचा विरोध योग्य आहे; मात्र हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ म्हणत त्याला विरोध केला, तर तो चुकीचा आहे’, असे त्यांना वाटते ?