सर्वाेच्च स्तराचे ज्ञान देणारे अध्यात्मशास्त्र !

वैद्यकीय क्षेत्र : विज्ञान केवळ बुद्धीने कळणारे वरवरचे कारण आणि उपाय सांगते. याउलट अध्यात्मशास्त्र व्यक्तीला आजार होण्यासाठी कारणीभूत असलेले काळ (ज्योतिषशास्त्र), प्रारब्ध, अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादी अनेक सूत्रे लक्षात घेऊन कारणे सांगते आणि त्यावरील उपायही सांगते . . . – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आतंकवाद्यांच्‍या पुरस्‍कर्त्‍यांना जाणा !

जसे ए.पी.जे. अब्‍दुल कलाम बनले, तशाच प्रकारे (आतंकवादी) ओसामा बिन लादेनही बनला. हे जाणण्‍यासाठी त्‍याचे जीवन कथा वाचा, असे विधान राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या पत्नी ऋता आव्‍हाड यांनी एका कार्यक्रमात केले.

संपादकीय : महिलांनो, नवचंडी-दुर्गा बना !

प्रत्‍येक नवरात्रोत्‍सव मंडळाने गरबा उत्‍सवात येणार्‍या तरुणांना ओळखपत्र आणणे सक्‍तीचे करणे आवश्‍यक !

आरोग्‍य क्षेत्रातील व्‍यावसायिकांविरुद्ध हिंसाचार : एक गंभीर समस्‍या !

सध्‍या आरोग्‍य क्षेत्रातील व्‍यावसायिकांविरुद्धचा हिंसाचार वाढत आहे. तो रोखण्‍यासाठी संपर्क यंत्रणा असलेली सशस्‍त्र पथके नियुक्‍त करणे, ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’ लावणे यांखेरीज या लेखात दिलेल्‍या काही योजनांची कार्यवाही केली.

पोलिसांनी स्‍वतः ही कृती का केली नाही ?

‘खारेबांध, मडगाव (गोवा) येथे एका इमारतीच्‍या तळमजल्‍यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्‍या पदाधिकार्‍यांनी उघड केले आहे. त्‍या ठिकाणच्‍या २ बैलांची सुटका करून त्‍यांना ‘ध्‍यान फाऊंडेशन’कडे सोपवण्‍यात आले आहेत.

आत्‍मज्ञान ज्‍याच्‍या वर्तनात उतरले आहे, त्‍याला ‘पंडित’ समजावे !

व्‍याख्‍याने, कीर्तने, प्रवचने विद्वत्ताप्रचुर आणि आकर्षण असणे, मोठा श्रोतृसमुदाय गोळा होणे, ग्रंथसंपत्ती निर्माण करणे, हे काही पांडित्‍याचे खरे लक्षण नाही, ते केवळ शब्‍दज्ञान झाले.

व्‍यायाम करतांना पाणी प्‍यावे कि नाही ? किती पाणी प्‍यावे ?

पाणी योग्‍य वेळी आणि योग्‍य प्रमाणात प्‍यायल्‍यानेच त्‍याचा खर्‍या अर्थाने लाभ होतो. व्‍यायाम करतांनाही पाणी पिण्‍याविषयी काळजी घेणे आवश्‍यक आहे.

‘पोर्ट ब्‍लेअर’चे ‘श्री विजयपुरम्’ कशासाठी ?

जीवघेण्‍या ‘सेल्‍युलर जेल’मध्‍ये वीर विनायक दामोदर सावरकरांसह अनेक स्‍वातंत्र्यसैनिकांना कैद करून ठेवण्‍यात आले होते आणि त्‍यांचा अमानुष छळ करण्‍यात आला होता.

भारतात हिंदू अल्‍पसंख्‍य झाले तर ?

मुसलमान नेते ‘वर्ष २०४७ पर्यंत भारतात मुसलमान बहुसंख्‍य होणार आणि भारत इस्‍लामी राष्‍ट्र होणार’, अशी भाषा करत आहेत.

शिक्षणाची आवश्‍यकता आणि भारतीय शिक्षणशास्‍त्राची वैशिष्‍ट्ये !

मानवी जीवनातील ज्ञानाच्‍या सर्वोच्‍च स्‍थानावर भारतीय विद्या आणि शास्‍त्रे भरार्‍या घेत होती, तेव्‍हा जगातील अनेक भागांतील लोक अंगांना रंग फासून गुहांमधून आणि बिळांमधून रहात होते.