सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात २३ सप्टेंबर या दिवशी चालू झालेला मुसळधार पाऊस २४ सप्टेंबर या दिवशीही पडत होता. त्यामुळे नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली, तसेच सखल भागात पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत झाले.

हिंदू रसातळाला जात असल्याचे कारण !

. . . याउलट आजच्या कलियुगात हिंदूंना जगभरच नाही, तर भारतातही अत्याचार होणारे हिंदू आपले वाटत नाहीत. त्यांना हिंदु धर्मापेक्षा जात महत्त्वाची वाटते ! त्यामुळे हिंदूंची आणि भारताची प्रत्येक क्षेत्रात परमावधीची अधोगती झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

थुंकी जिहादविरोधातील जनतेचा संताप जाणा !

अन्नपदार्थांमध्ये थुंकी मिसळणार्‍या लोकांवर यापुढे आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भरवण्यात आलेल्या हिंदु महापंचायतीने केली.

गोव्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस

सासष्टी भागातील बहुतांश शेतकर्‍यांनी पावसाच्या पूर्वार्धात भाताची लावणी केली होती. आत थोड्याच दिवसांत पिकांची कापणी करायची स्थिती असतांना पाऊस पडल्यामुळे पिकांची हानी होणार आहे. 

संपादकीय : साम्यवादी (?) श्रीलंकेचा उद्दामपणा !

साम्यवादी होत असलेल्या श्रीलंकेला मालदीवप्रमाणेच मुत्सद्देगिरीने धडा शिकवून भारताचा इंगा दाखवावा लागणार आहे !

सुखाची गुरुकिल्ली !

मनुष्य सोडून सर्व प्राणीमात्र आणि वनस्पती हे देवाने नेमून दिलेले कार्य पूर्ण क्षमता वापरून करतात. ते कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत. ‘मी’पणा मिरवत नाहीत. त्यांच्याकडून चुका ….

श्राद्धादि कर्माला विरोध करून स्मरणदिन आणि जयंती साजरी करणे, हा कोणता बुद्धीवाद ?

श्राद्धादि कर्माला विरोध करावयाचा, त्यामागील भूमिकेकडे दुर्लक्ष करावयाचे आणि निरनिराळे स्मरणदिन, जयंती साजर्‍या करण्यात उत्साहाने सहभागी व्हायचे, हा कोणता बुद्धीवाद ?

मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?

‘आमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?’ किंवा ‘आमच्या मुलांचा सर्दी, खोकला पटकन बरा का होत नाही ?’, हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत.

आरंभी केवळ १० मिनिटेच व्यायाम करा !

सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह..