हिंदु संघटित झाले, तर राष्ट्र सुरक्षित राहील ! – गौतम रावरिया, सहसंयोजक, कोकण प्रांत, बजरंग दल

आपण जागृत होऊन संघटित झालो, तरच आपले राष्ट्र सुरक्षित राहील, असे प्रतिपादन बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया यांनी येथे केले.

महिलांची प्रगती ही देशाची उन्नती आणि विकास यांमध्ये महत्त्वाची ! – राष्ट्रपती

भारतात अनेक सहकारी संस्था असून त्यात युवा पिढीने सहभागी होणे आवश्यक आहे. वारणामधील महिला समुहाचा सोहळा पार पडत असून महिलांचे सामाजिक स्थान वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : फलाट आणि रूळ यांमध्ये अडकलेली महिला बचावली !; रस्त्याच्या कडेला बसलेल्या ३ जणांना चारचाकीची धडक !…

कल्याणहून सी.एस्.एम्.टी.कडे निघालेली सकाळी ८.५० वाजताची १५ डब्यांची अतीजलद लोकल डोंबिवली रेल्वेस्थानकात आली.

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २ सप्टेंबर या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीला कुंकूमार्चन अभिषेक करून विधी पूजा केली, तसेच एकारती, पंचारती आणि कर्पूरआरती करून देवीचे दर्शन घेतले.

महंत रामगिरी महाराज यांना धमक्या देणार्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – आमदार नितेश राणे, भाजप

रामगिरी महाराजांना धमक्या देणार्‍यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुहित संरक्षक आहेत. बाकीच्यांचे हिंदुत्व हे ‘चायनीज मॉडेल’ आहे, हा देश हिंदूंचा ….

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानामध्ये सहभागी व्हा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

‘हलाल प्रमाणीकरणा’तून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. ‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे.

राज्यभरात मोठी पर्जन्यवृष्टी  !

मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील पांगरी गावचा लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे गावाच्या दोन्हीही बाजूने असलेल्या नद्यांच्या पाण्याने गावकर्‍यांना वेढले होते….

हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने सांकवाळ (शंखवाळ) येथील श्री विजयादुर्गा वारसास्थळ-मुक्ती जागरण मोहिमेचा शुभारंभ !

आतापर्यंत गेली १० वर्षे या भूमी बळकावण्याच्या प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या गोवा सरकारवर जनशक्तीचे दडपण आणण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात जशी अयोध्या, तितकेच महत्त्वाचे हे सूत्र गोव्यात उचलून धरणार असल्याचे हिंदू रक्षा महाआघाडीने घोषित केले आहे.

‘अब्दुललाट’ गावाचे नामांतर ‘अमृतलाट’ करण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने संमत !

गाव, तालुका, मार्ग यांना दिलेली धर्मांधांची सर्व नावे पालटण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर धोरण ठरवून एकदमच सर्व पालटणे आवश्यक !