दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री…

शरद पवारांच्या मूक संमतीने ज्ञानेश महारावांनी हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकली ! – महेश जाधव, भाजप

शरद पवारांचा राजकीय अजेंडा नेहमी हिंदु धर्मावर टीका करणे जाती-जातींमध्ये फूट पाडून राजकारण करणे यावरच चालतो. अन्य धर्मावर काही बोलण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा ! – पेठवडगाव पोलीस ठाण्यात निवेदन

प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ या अंतर्गत गुन्हा नोंद करा…

प्रभु रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करा !

व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम आदि सामाजिक माध्यमांमध्ये आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबई…

अंबरनाथच्या मोरिवली भागात रासायनिक आस्थापनातून वायूगळती

अंबरनाथच्या मोरिवली औद्योगिक वसाहतीतील (एम्.आय.डी.सी.) रासायनिक आस्थापनातून १२ सप्टेंबरच्या रात्री वायूगळती झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर पसरला

जयंती नाल्याचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत !

एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, असे सांगत आणि पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये, असा कांगावा करत महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन १२ सप्टेंबरला ….

अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे ‘श्री विजयपुरम्’ असे नामकरण !

‘श्री विजयपुरम्’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबारचे योगदान दर्शवत राहील. शहा यांनी पुढे म्हटले, ‘चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते.

सांगली येथे जामिनावर सुटलेल्या धर्मांधाचा हिंदु तरुणीवर पुन्हा अत्याचार !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

भोर (पुणे) येथे १०० टक्के मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या बसरापूर गावाचा नदी घाट यावर्षीही श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. या नदीघाटावर या गावासह आजूबाजूच्या अनेक गावांतून परिसरातून..

आळंदीतील मद्यविक्री आणि वेश्याव्यवसाय यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींसमोर नतमस्तक झाल्याविना आपण पुढे जात नाही. माऊलींच्या आळंदीमध्ये घडणारे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना हवे ते दिले आहे.