हिंदूंमध्ये धर्मप्रेम नसल्याचा हा आहे परिणाम !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’

हिंदु धर्मरक्षणासाठी भारताला हिंदु राष्ट्र बनवा !

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमधील अपप्रकार उघडकीस आल्यानंतर आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ …

मालवण येथील समुद्रात कर्नाटक राज्यातील अतीजलद नौकांद्वारे अवैधरित्या मासेमारी

येथील समुद्रात मलपी, कर्नाटक येथील अतीजलद मासेमारी नौकांद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे, तसेच स्थानिक मासेमारांच्या जाळ्यांची हानी केली जात आहे.

संपादकीय : तिरुपतीच्या पावित्र्याला कलंक !

भारतातील मंदिरांशी संबंधित सूत्रांवर विचार करण्यासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करणे, हा कृतीशील आणि धर्मसुसंगत उपाय होय !

गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने पणजी येथे आज आंदोलन

जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

खरे आणि खोटे प्रेम

वास्तविक संस्कारी व्यक्ती, ज्यांचे आपल्यावर खरेच प्रेम असते, ते आपत्काळातही आपल्या साहाय्याला धावून येतात. त्यासाठी ते कितीही कष्ट किंवा त्रास झाला, तरी मागे हटत नाहीत. तिथे आपल्याला माणुसकीचे दर्शन होते. तेव्हाच आपल्याला खर्‍या आणि खोट्या प्रेमाची ओळख होते.

पितृपक्षाच्या निमित्ताने कोची (केरळ) येथील दत्त मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !

या प्रवचनानंतर काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य

प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतःप्रकृती यांचे नियमन करून स्वतःतील मूळचे ब्रह्मरूप प्रकट करणे, हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य होय !

हिंदु संस्कृती आणि इस्लामी राजवट !

रामायणकाळ, आद्यशंकराचार्य आणि वास्तव, आर्यांविषयीची थाप, हिंदु संस्कृती अन् परंपरा यांच्या पाऊलखुणा जगभर पसरल्या, हिंदु संस्कृतीला नष्ट करणारी इस्लामी राजवट’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

पंतप्रधान मोदी यांनी सरन्यायाधिशांच्या घरी गणेशपूजन केल्याने पुरोगाम्यांना पोटशूळ !

‘न्यायसंस्था स्वतंत्र असावी’, ‘राजकारण्यांच्या दबावाखाली असू नये’, ‘निष्पक्ष न्यायदान झाले पाहिजे’, अशी या सर्वांनी एकमुखात टीका करणे चालू केले.