महाराष्ट्रात राबवले जात आहे ७ वर्षांपूर्वीचे क्रीडा धोरण !

महाराष्ट्रात मात्र २०१२-२०१७ या पंचवार्षिक क्रीडा धोरणानंतर नवीन क्रीडा धोरण निश्चितच करण्यात आलेले नाही. या जुन्या धोरणावरच क्रीडा धोरणाचा कारभार चालू आहे. यातून राज्याची क्रीडाक्षेत्राविषयीची अनास्था दिसून येत आहे.

देवीची शिकवण प्रत्येक आईने तिच्या मुलीला द्यावी ! – सौ. क्षितिजा देशपांडे

स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून न पहाता आदराने, नम्रतेने पहाणारा समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर स्वतःच्या आचरणामध्ये पालट करायला हवा, असे मार्गदर्शन तायक्वांदो प्रशिक्षित असलेल्या सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले.

अहिल्यानगर शहरातील मोची गल्ली येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेला बेदम मारहाण करून केला विनयभंग !

असे कृत्य करण्याचे धर्मांधाचे धाडस होऊ नये, असे संघटन हिंदूंनी करणे आवश्यक ! धर्मांधांची वाढती मुजोरी रोखण्यासाठी सरकारने त्यांना कठोर शिक्षा करणेही तितकेच आवश्यक आहे !

श्री क्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’च्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तृतीय पश्चिम द्वार सोहळा !

या प्रसंगी ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे, विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामकाजाची माहिती संकेतस्थळावर न ठेवणार्‍या जनमाहिती अधिकार्‍यांच्या विरोधात राज्य माहिती आयोग करणार दंडात्मक कारवाई !

राज्यातील अनेक सार्वजनिक प्राधिकरणे स्वत:ची माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्राधिकरणांच्या जनमाहिती अधिकार्‍यांवर राज्य माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन !

अनेक ठिकाणी ढोल-ताशा पथकांच्या निनादातून झालेली नव्या तालाची ‘आवर्तने’, बँडपथकातील कलाकारांनी वाजवलेल्या भक्तिगीताच्या मधूर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अवर्णनीय होता.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे स्वत: उच्च न्यायालयात उपस्थित !

श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ कोटी ५० लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण !

दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा देण्यात महापालिकेची अनास्था

अस्वच्छ नदीघाट, नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत !

आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे २ सहस्र रुपये देणार ! – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसने काय केले तेही जगजाहीर आहे.

सशस्त्र दलांनी युद्धासाठी सिद्ध रहावे ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

ते पहिल्या ‘जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स’मधील ‘सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलांचे परिवर्तन’ या विषयावर बोलत होते.